1857 चा उठाव - एक विस्तृत आढावा
हा एक लाईव्ह वर्ग आहे ज्यात 1857 च्या उठावाची संपूर्ण माहिती दिली आहे. यामध्ये उठावाची प्रमुख कारणे, प्रमुख नेते, उठावाचे केंद्र, अपयशाची कारणे आणि परिणाम यांचा समावेश आहे.
1857 च्या उठावाची प्रमुख कारणे
- राजकीय कारणे:
- लॉर्ड डलहौसीचे विस्तारवादी धोरण (डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स)
- तैनाती फौज (सबसिडियरी अलायन्स) चा दुष्परिणाम
- दत्तक वारसा नामंजूर करणे
- सामाजिक आणि धार्मिक कारणे:
- धर्मावर आलेले संकट: ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि 1813 च्या तिसर्या चार्टर अॅक्टमुळे ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यावर पितृसत्ताक वारसा हक्क देणे.
- सती प्रथा बंदी: 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंगने सती प्रथा बंदीचा कायदा केला.
- विधवा पुनर्विवाह: 1856 मध्ये लॉर्ड कॅनिंगने विधवा पुनर्विवाह कायदा केला.
- आर्थिक कारणे:
- हातमाग आणि कारागिरीवर परिणाम झाल्याने महिलांच्या कामावर परिणाम झाला.
- कंपन्या आल्याने स्थानिक उद्योगधंदे मोडकळीस आले.
- तात्कालिक कारण (कारतूस प्रकरण):
- मंगल पांडे या सैनिकाने 29 मार्च 1857 रोजी मेजर ह्युसनवर गोळी झाडली.
- एनफिल्ड बंदुकीच्या काडतुसांमध्ये गाय आणि डुकराची चरबी लावल्याची अफवा पसरली.
- हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.
- यामुळे 8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडेला फाशी देण्यात आली.
उठावाची सुरुवात आणि नेतृत्व
- उठावाची तारीख: 31 मे 1857 (मिरत सैनिकांनी 10 मे 1857 रोजी उठाव केला)
- नेते:
- नानासाहेब पेशवे: कानपूर उठावाचे नेतृत्व
- राणी लक्ष्मीबाई: झाशी उठावाचे नेतृत्व
- प्रचार: उठावाच्या प्रसारासाठी भाकरी आणि कमळाचे फूल या निशाण्या वापरण्यात आल्या.
- ब्रीद वाक्य: "सबकुछ लाल हो जायेगा"
उठावाची प्रमुख केंद्रे
| केंद्र | नेता | इंग्रज सेनापती | तारीख/परिणाम | | :--- | :--- | :--- | :--- | | दिल्ली | बहादूर शाह जफर (दुसरा), बक्ताखान | विल्यम हडसन, कर्नल मालसन, सर जॉन लॉरेन्स | 15 सप्टेंबर 1857 रोजी दिल्ली इंग्रजांच्या ताब्यात. | | कानपूर | नानासाहेब, तात्या टोपे | कॅम्पबेल | 18 एप्रिल 1859 रोजी तात्या टोपेला फाशी. | | झाशी | राणी लक्ष्मीबाई | सर ह्यू रोज | 17 जून 1858 रोजी राणीचा मृत्यू. 20 जून रोजी झाशी इंग्रजांच्या ताब्यात. | | लखनऊ | बेगम हजरत महल | हॅवलॉक | 22 मार्च 1858 रोजी लखनऊ इंग्रजांच्या ताब्यात. | | जगदीशपूर | कुंवर सिंह | विलियम टेलर | 20 जुलै 1857 रोजी लढाई. |
उठाव अपयशाची कारणे
- नियोजनाचा अभाव:
- उठावाची तारीख 31 मे असतानाही मिरत येथे 10 मे रोजीच उठाव सुरू झाला.
- एकसंध नेतृत्वाचा अभाव:
- सर्व नेते आपापल्या मनाने लढले.
- शिक्षित वर्गाचा सहभाग नसणे:
- शिकलेले लोक इंग्रजांची सुधारणा पाहून उठावापासून अलिप्त राहिले.
- दक्षिण भारतात पसरले नाही:
- दक्षिण भारतात इंग्रजांच्या सुधारणांमुळे लोक समाधानी होते.
- शस्त्रसाठ्याचा अभाव:
- भारतीय सैनिकांकडे तलवारी होत्या, तर इंग्रजांकडे बंदुका होत्या.
- कुशल सेनानीचा अभाव:
- सैनिक अनुभवी नव्हते.
- स्थानिक राजांचे सहकार्य:
- शिंदे (ग्वाल्हेर) आणि निजाम (हैदराबाद) यांनी इंग्रजांना मदत केली.
1857 च्या उठावाचे परिणाम
- कंपनी राज्याचा शेवट: 1 नोव्हेंबर 1858 रोजी राणीचा जाहीरनामा अलाहाबाद येथे वाचून दाखवण्यात आला. त्यानुसार भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे गेली.
- नवीन पदांची निर्मिती:
- व्हाईसराय (भारताचा पहिला व्हाईसराय - लॉर्ड कॅनिंग)
- भारत मंत्री (सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया - भारताचा पहिला भारत मंत्री - लॉर्ड स्टॅनले)
- सैन्याची पुनर्रचना: इंग्रज आणि भारतीय सैनिकांचे प्रमाण 1:6 वरून 1:2 करण्यात आले.
- स्वातंत्र्य आंदोलनाला प्रेरणा: या उठावामुळे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची बीजे रोवली गेली. या संदर्भात, जनगणना 2011 आणि नवीनतम करंट अफेयर्सचा विस्तृत सारांश पाहणेही उपयुक्त ठरू शकते. याशिवाय, मार्च आणि एप्रिल 2025 च्या प्लेसेस इन न्यूज़ मधील महत्त्वाच्या घटनांशी याची सांगड घालून तुम्ही अभ्यास समृद्ध करू शकता.
[फुत्कारणे] चला रे पोर महत्त्वाचे प्रश्न पाहायचेत
हो 10 वाजता ॲपवर लाईव्ह आहे पण सध्या आपल्या इकडे लाईव्ह आहे त्या लाईव्ह कडे तुमचं लक्ष असायला पाहिजे. हा चला
सर्वांनी पहिल्यांदा व्ही के क्लास ॲप डाऊनलोड करा. 14 तारखेला तुमच्यासाठी रात्री 12रा वाजता ऑफर चालू व्हायली सर्व
बॅच म्हणलो मी प्रत्येक विषय म्हणलो 20 तारखेपासून लाईव्ह म्हणलो आणि या वारंवार गोष्टी बोलू बोलू म्या जीबीची मी तर
म्हणतो लांबी कमी होत असेल हा चला जॉईन व्हा सर्वांनी चला सिक्कीम मधून लाईव्ह पाहिले धन्यवाद
यस चलो जॉईन हो जाओ सब अभी आपण को 1857 का उठाव देखने का आहे कल 1857 का जो उठाव आहे व देखने का आहे 1857 का उठाव बत डेंजर आहे
यस चलो चला जॉईन व्हा सर्वांनी 1857 का उठाव बोले तो आपने लोगोने जो
इंग्रजो के हात से मार खाय का उसकी स्टोरी चला 1857 चा उठाव मला प्रथमत लाईव्ह सर्व दिसले पाहिजे मी त्याच्यावर बोलणार आहे हे
पहा ही लढाई आहे उठावाच केंद्र लक्षात घ्या कुठे होतं त उठावाच केंद्र दिल्ली होतं यायच्या हातात बब्या याच्या हातात
बंदूक आहे आणि आपल्या हातात तलवारी आपण इकडून हर हर महादेव म्हणलो की तिकडून धारक गोळी यायची मग ते काय सनी दिवाल नाही मा
तुझे सलाम एक तिरंगे केही आगे तसं काही नसते ते पिक्चर असते इकड
रिियालिटी मध्ये काय झालं या प्रत्येक गोष्टी आपल्याला पाहायच्यात आणि म्हणून तुम्ही जॉईन होसाल अशी एक अपेक्षा आहे चलो
आपण देखेंगे अभी 1857 चा उठाव चला आता 1857 चा उठाव पाहत असताना महत्त्वाच्या ज्या गोष्टी मी बोलायलोत त्या गोष्टीबद्दल
तुम्हाला उत्तर येण अपेक्षित आहे आणि म्हणून म्हणतोय काय या सर्व गोष्टी क्लिअर करा जराशा
यस आवाज कमी येतोय आवाज कमीच आलेला बरा हा आवाज आवाज कमी आलाय ना कमीच्या द्या काही फरक पडत नाही.
आवाज कमी आलाय का? येऊद्या येऊद्या येऊद्या आवाज कमी आलाय ओके. चला 1857 चा उठाव. आता पहिल्यांदा 1857 चा उठाव
हे [फुत्कारणे] पाहत असताना बाळा 1857 चा उठाव डायरेक्ट तिकडून सैनिक आले इकडून सैनिक आले रपरप एकमेकाला मारायला लागले
का? नाही कुठली घटना घडायला काहीतरी कारण लागते का नाही मग 1857 चा उठाव घडण्याची काही प्रमुख कारण आहेत आता प्रमुख कारणं
काय आहेत तर याच्यातलं पहिलं कारण आहे पहिलं कारण काय बाबा तर जो लॉर्ड डलहावसी होता लॉर्ड डलहावसी होता कोण होता लॉर्ड
डलहावसी आपल्या भारताचा लक्षात घ्या गव्हर्नर जनरल आहे 1848 ते 1856 मग याने काय केलं याच विस्तारवादी धोरण याचं काय
होतं विस्तारवादी धोरण म्हणजे याचं म्हणणं होतं या देशात कोणीच राजा नको कळलं का जे काही सरकार असेल ते फक्त आपल्या कंपनीचा
असलं पाहिजे म्हणून यान काय केलं काही लोकांवर तैनाती फौजेची वाकी दाखवली काही लोकांवर आक्रमण केलं आणि काही राजांना
स्वतःचा पोरगा नाही म्हणून त्याने कोणाच्या मावशीचं ना चुलतीचं एखाद्या बहिणीच लेकरू दत्तक घेतलं
त्याच्यावर राज्यकारभार चालवायचा तर ते दत्तक वारसा नामजर केलं आणि म्हणून आपल्या भारतातलं जे जे राज्य किंवा जे जे
संस्थानं खालसा करण्यात आली ते खालसा केल्यामुळे ज्या लोकांचं राजापद उडवलं ज्यांची हवा कमी करण्यात आली त्यांच्या
डोक्यात इंग्रजाबद्दल राग आला आणि हे सर्व जमून मग इंग्रजांच्या विरोधात लढायला तयार झाली पहा पहिलं कारण कळालं सर्वांना हा
आता त्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट दुसरी काय बाबा तैनाती फौजेची बाकी किंवा तैनाती फौजेचा
दुष्परिणाम पाठा 57 च्या उठावाच दुसरं कारण आहे तैनाती फौजेचा दुष्परिणाम नेमकं विधान
परिषद उद्या घेऊ आपण काय हरकत नाही डिटेल मध्ये पहा लक्षात घ्या इसवीसन 1799 ते 1805 या कालावधीत आपल्या भारताचा बंगाल
प्रांताचा गव्हर्नर जनरल होता वेलसली आणि यान तैनाती फौज आणली होती तैनाती फौज म्हणजे सैनिक किराण देण्याची पद्धत आणि
आपल्या भारतात पहिल्यांदा सैनिक किराण्या द्यायचे कोणावर ठरवले तर भारतात पहिल्या पहिल्यांदा तैनाती फौज स्वीकारली निजामाने
मग मराठ्यांवर सक्तीची केली दुसरं मराठा युद्ध झालं त्यामध्ये वसईचा तह झाला आणि 1782 च्या सालबाईच्या तहान मराठ्यांना जे
काही ठाणे आणि साष्टी शेर मिळवले होते ते पुन्हा इंग्रजांनी वसईच्या तहाने परत घेतले त्यानंतर हीच तैनाती फौज सक्तीची
करण्यात आली टिपू सुलतानवर आणि म्हणून चार मे 1799 ला टिपू सुलतान आणि वेलसली यांच्यामध्ये युद्ध झालं ्या युद्धामध्ये
टिपू सुलतान मारल्या गेला आणि मग तैनाती फौजेचा चा दुष्परिणाम म्हणजे हे सर्व गोष्टी घडल्यावर बी हे दलिंदर डलहावशी काय
करू लागलं तुमच्या आजानं ना तुमच्या पंजोबान तैनाती फौज आमच्याकडून सैनिक क्रिया घेतले होते आणि त्याच्याकडे एवढं
भाड आहे ते भाड द्या नाहीतर तुमचं संस्थान खालीच करा तुमचं संस्थान खाली करा. मग आता ज्या लोकांना तैनाती फौजेमुळे यांना नोटीस
पाठवली. ज्या लोकांना तैनाती फौजेमुळे यांना किराया मागण्यासाठी लोक पाठवले त्यांच्या मनात इंग्रजाबद्दल राग आला आणि
हे लोक पण 1857 च्या वठवात इंग्रजांच्या विरोधात उभे राहिले. लक्षात घ्या. चला क्लियर समजलय आता नंबर तीन काय बाबा
धर्मावर आलेल संकट धर्मावर आलेले संकट आता धर्मावर काय संकट आलं
नेमकं तर इसवी सन 1813 मध्ये अकलन नावाचा भारतातला बंगाल प्रांताचा गव्हर्नर असताना गव्हर्नर जनरल असताना त्याने कायदा काढला
तिसरा चार्टर ऍक्ट कायदा आणि ह्या कायद्याने काय कुटाणा झाला तर जो कोणी भारतात ख्रिश्चन धर्म स्वीकारेल त्याला
त्याला पितृसत्ताक वारसा हक्क देण्यात आला. अनेकांना त्याच्या पोरी देण्यात आल्या अनेकांना हुंडा मिळाला पैशापोटी
आपल्या देशातली लोकं कुठेही काही करू शकतात. मग अनेकांना काय केलं हिंदून मुस्लिमांनी कोणता धर्म स्वीकारला तर
ख्रिश्चन धर्म स्वीकारला मग त्या काळी आपल्या भारतातले जे हिंदू मुस्लिम होते ्याच्या डोक्यात प्रश्न पडला जर आपले
सर्वच तिकडे गेले तर आपला धर्म राहतो की काय आणि म्हणून धर्मावर आलेलं संकट आहे असे यांचं म्हणण आलं आता चौथा आहे सामाजिक
सुधारणा नको हव्या होत्या सामाजिक सुधारणा नको आता आपल्या इथं सती प्रथाबंदी नवरा मेल्यावर बायकोला तिच्या
मनानं नवऱ्याच्या चितेवर त्यान तिन काय करायचं मरून जायचं ती नसेल मरत तर घरातल्यान उचलून तिला त्या चितेवर फेकायचं
अलीकडे पाहिल असेल तुम्ही नवरा मेल्यावर ह्या बाई रडती देवा तो काळ पांढर होऊन तुहा मुडदा बसून तेलका काहून सोडलं मला
काहून नेलं त्याला काहून नेलं मला काहून सोडलं एकदा सोडा हात तिचे सर्व नाते ह्या जगामध्ये लक्षात घ्या
स्वार्थापोटी जन्मलेले आहेत म्हणून स्वतःवर प्रेम करायचं शिका हा कळालं आता मेन गोष्ट झालं काय बाब्या
तर आपल्या भारतामध्ये 4 डिसेंबर 1829 ला लॉर्ड विलियम बेंटिंगने एक कायदा केला सती प्रथाबंदी म आता ही जरी प्रथा आपल्या
भारतातल्या लोकांना चांगली वाटत असेल तर मान्य आहे स्त्री जातीवर अन्याय होऊ लागला पण त्याकाळी त्या लोकांना बरं वाटायचं ना
केश वपन पद्धत मग काही धर्मातल्या वर्णव्यवस्थेमध्ये एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावला तर तिन काय करायचं नवऱ्याच्या
चितेवर उडी नाही आणायची तिन टकली करायची तिने इद्रूप व्हायचं म्हणजे तिच्याकडे कोणी पाहिलं पाहिजे. हे बी कुठान होता आता
त्याच्यानंतर पुढे काय बाबा विधवा पुनर्विवाह 1856 मध्ये लॉर्ड डलहावसीने काय केलं विधवा पुनर्विवाह
विध्वेला देखील दुसर लग्न करण्याचा अधिकार देण्यात आला आणि मग यामध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी एका विधेय सोबत विवाह
केला पुढे आपण पाहिलं असेल महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आनंदीबाई यांच्या सोबत विवाह केला
यस इथपर्यंत समजा सर्वांना हा इथपर्यंत समजा आता पहा आर्थिक कारण काय होत बाबा आर्थिक कारण पण आहे ना आर्थिक कारण सोपं
आपल्या भारतातल्या बायाला काहीच काम नव्हते त्याकाळी म आपण काय करायचो बाया मांडे तयार कर त्याच्यानंतर तुम्ही पाहिल
असेल हे अशी बाज असायची आहे ना अर्धी त्या एका बाजूवर हे बसलेल असायचं याला अशी एक मशीन असायची इथे एक बाई असायची ्याच्यात
उंडा कोंबायची हे फिरवायचं मग त्याच्यातून असे लांबटे निघायचे ही बाई अशी दुचकन तोडायची
आणि इकडल्या बाजावर फेकायची हे काम होते की नाही बायाला मग बायाला काहीच काम नाही मग कुरडाया कर पापड कर का नाही
हे काम होते का नाही हो पहिली पत्नी होती महर्षी धोंडोव केशव कर्वेची राधाबाई ती 1891 ला तिच निधन झालं होतं
ओके आता मेन गोष्ट काय घडल लावून घे बाळा हा आता बाया पापड कर कुडाया कर खारुड्या कर असे अनेक काम बायाला होते पण
इंग्रजाच्या कालावधीत मसनी आल्या आणि मसनी आल्यामुळे बायाचे काम गेली त्याच्याकड आता बाया काय काम करणार मग गावाकडे ग्रामीण
भागात आपण पाहिल असेल खालच्या पायरीवर एक बाई बसायची वरच्या पारीवर एक बाई बसायची आणि ही बाई त्या खालच्या बाईच्या
डोक्यातल्या वा तपासायची वा मारायची होत का नाही आपल इथं पोरं इटी दांडू खेळ लपना जिपणी खळ धप्पा
दे सुरपाट्या बस एकमेकाच्या बोकांडीवर त्याच्यानंतर पोहे शाळेतून आल्या की हनुमान मंदिर त्याच्यानंतर अशी एक काडी घे
तिला असा कपडा गुंडाळ याला असा कपडा गुंडाळ अशी एक काडी घे याला असा कपडा गुंडाळ याला असा कपडा गुंडाळ मग याला त्या
पोरी म्हणायच्या नवरा हिला म्हणायच्या नवरी आणि या गेमला नाव दिलं खेळ भांडे या आपल्या भारतातल्या बाया काय नाव दिलं खेळ
भांडे आणि त्याच पोरी म्हणायच्या पुन्हा चला चला आता त्याच्या झोपायची यळ झाली आणि मग या झोपू घालायच्या आणि हे तिथून गायब
व्हायच्या आण खेळ कुठं मंदिरावर चलू द्या हे आपल्या इथल्या बायाचे काम होते का नाही भाऊ आता हे असे अनेक काम होते पण झालं काय
की आपल्या इथं कंपन्या आल्या कंपन्या आल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला ्या बायाच्या हाताला काम गेले सर्व मोकार झाले
रिकामे राहिले का नाही मग रिकाम डोक सैतानाच माहेरघर मग काहीच काम नाही चला म्हणले दाबण घेऊ सुई घेऊ तलवार घेऊ आणि
इंग्रजा मारू असे बी आपले चला म्हणले इंग्रजासोबत लढायचे 1857 च्या उठावाच आर्थिक कारण आता मेन आहे 1857 च्या उठावाच
बबू तात्कालिक कारण काय आहे तात्कालिक कारण आता नेमकं तात्कालिक कारण काय लक्ष द्या इकड 1857 च्या उठावाचं
तात्कालिक आता तात्कालिक कारण तात्कालिक कारण म्हणजे नेमकं काय पहा लक्षात घ्या मंगल पांडे
नावाचा एक सैनिक होता ब्राह्मण सैनिक हा मंगल पांडे आता हा बी एन आय फलटण 34वी तुकडी पश्चिम बंगाल नावाच्या
राज्यामध्ये बराकपूर नावाची छावणी अलीकडे आपण याला कटक मंडळ म्हणतो आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या सात कटक मंडळ आहेत
त्यामध्ये एकट्या पुण्यामध्ये तुम्हाला विचारलं तर किती आहेत तीन आहेत खडकी खडकवासला देहू कॅम्प आणि पुणे कॅम्प मग एक
नगर मध्ये आहे अहिल्यानगर एक छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे एक नाशिकमध्ये देवळाळीला आहे अण बब्या एक नागपूर मध्ये
आहे कामठी नागपूर यस आता आता मेन गोष्ट क्लिअर करा तात्कालिक कारण मंगल पांडे याच्यासोबत एक
मुस्लिम साथीदार होता आणि घटना होती 28 मार्चची आता हे दोघं गेले पाणी प्यायला आणि असा एक हौद होता
झालं काय माहित आहे का या हवदावर त्याकाळी वर्ण व्यवस्था होती आणि इथं एक सैनिक पाणी पिऊ लागला काय पिऊ लागला पाणी पिऊ लागला
आता पाणी पित असताना इथं पाणी प्यायले जे तांबे आहे त्या तांब्याला हे तोंड लावून पाणी पिऊ लागला हे पाहिलं मंगल पांडेन आणि
त्याच्या सोबतच्या मुस्लिम सातदारान मग मंगल पांडे याच म्हणण आलं की तू वर्णन अस्पृष आहे तू तोंड लावून पाणी
प्याला आमचं पाणी हे तू बाटल आणि म्हणून आम्हाला हे पटत नाही मग हे हुशार होतं यान डायला हल्ला जर मी पिलेल्या पाण्यामुळे
तुझा धर्म बाटत असेल तर भुसनाळ्या की सकाळी सकाळी तुला जे काही ब्रॉन्ज पहिले बंदूक होती ब्रॉज बेस ्या बंदुकीला
नंतर नाव पडलं एनफिल्ड काय नाव पडलं एनफिल्ड नावाची बंदूक ही इनफिल्ड बिंदूक इंग्रज तीन ठिकाणी तयार
करायची पहिल्यांदा ही बंदूक तयार व्हायची सियालकोट दुसऱ्यांदा तयार व्हायची डम डम आणि
तिसऱ्यांदा बराकपूर ह्या तीन ठिकाणी ह्या बंदुका असायच्या सियालकोट बराकपूर आणि डम डम आता या तीन ठिकाणी बंदुका असायल्यामुळे
झालं की हे जे बंदूक आहे जुन्या काळातून पाहिला असेल असे गुंडे काय करायचे दाताण बॉम्ब फोडायचे फेकायचे तर तो बॉम्ब आपल्या
देशातून बंद केला काण आपले लोक कधी कधी विसरून जायचे आणि जवळच बॉम्ब फुटायचा लोक मरायचे म्हणून तो बॉम्ब आपल्या इथून गायब
झाला असा दातान फोडायचा सोले जय विरू बसंती होतं का नाही मग मेन गोष्ट झालं काय बब्या की ह्या बंदुकीला असं दातानं आवरण
तोडून असं खोलायचं गोळी टाकायची आणि धाडकून उडवायची जुन्या काळात तू दिवाळीला त्याकड पिस्तल असायचा तो असा खोलायचा
टिकली टाकायचा पुन्हा पिस्टल असा करायचा फडकन वाजवायचा अलीकडे बारीक सरला आला गोल अस हे करायचं खडखड खड द एक वेळा वाजायचे
आण जुना काळ होता तो टिकली पाराच्या मंदिर मंदिरा जाऊन दगडा फोडायचा ना काही नमुने होते गवळी फटाकडा असा मागून हातात धरायचे
लोकांच्या अंगावर फेकायचे काही काही दलिंदर होते रॉकेट दारूची बाटली त्याच्यात लाव रॉकेट लोकांच्या घरात घुसवून घरातले
लोक बाहेर पडू आहे ना हे काम होते का नाही कोणी सुतळी बॉम हातात फोडायचं अनेक मोकार कुटाण पोरी पोरीच सोपं होतं दोन सुरसुऱ्या
घ्यायच्या त्या पेटवायच्या आणई झालं तिचं ती काय करायची भुई चक्कर पेटवायची आणि त्याच्या थया थया थया उड्या मारायची पोरी
पोरीचा कार्यक्रम सोपा होता पोरं मात्र डेंजर आपली सुतळी बॉम्ब हातात फोड लक्ष्मी तोटा हातात फोड गवळी फटाकडा लोकांच्या
अंगावर फेक रॉकेट लोकांच्या घरात घुसव पहिल्यापासून कुटाने हे पोरांनी केले मग पण झालं काय बाबा तर यांनी सांगितलं की जी
सकाळी बंदूक तुला सकाळी जे बंदूक तुला देतात त्या बंदुकीला जे आवरण आहे जे दातानं तोडून तुला गोळी टाकावे लागते का
ज्या बंदुकीचे नाव एनफिल्ड आहे काय नाव रे काय नाव आहे पहिल्या बंदुकाच नाव होत ब्राऊन बेस काय नाव होतं ब्राऊन बेस आणि
मग त्या बंदुकीमध्ये काय व्हायचं की गोळी टाकल्यावर गोळी झाडता येत होती त यान काय केलं की तुहा धर्म जर मी पाणी पिल्यामुळे
बाटला असेल तर भुसनाळ्या जे धर्मान हिंदू आहेत त्या बंदुकीला गाईच्या मासाची चरबी लावल्या जाते आता याच्या बाजून मुस्लिम
होतं आणि जे कोणी मुस्लिम आहे त्याच्या बंदुकीला डुकराच्या मासाची चरबी लावल्या जाते. आता प्रॉब्लेम काय झाला? हिंदूंना
गाय पवित्र आणि मुस्लिमांना डुक्कर निषेध ्या दोघांच्या डोक्यात राग आला आणि या दोघांनी ठरवलं काही हो हे जे कुटाने
ज्यानं केले त्याला आपल्याला सोडायचं नाही मग त्याला सोडायचं नाही म्हणजे कोण सकाळी जो कोणी आपल्याला म्हणतो प्रेड सावधान
इस्रा दायमूड बाय मूड पळ आहे ना गवत उपट जो कोणी म्हणतो त्याला आपल्याला उडवायचे मग घटना 29 मार्च रात्री या दोघांनी
रात्रभर विचार केला रात्रभर विचार करून ठरवलं काही हो आपल्याला ठोकायच कोणाल ज्यान कोण हे कुटाणे केले त्याला
कल का आता कुटाणे करणारा 29 मार्च 1857 मंगल पांडे आता घटना जराश समजून घ्या हा जो मंगल पांडे आहे या मंगल पांडेने काय
केलं 29 मार्च 1857 ला त्यांना आदेश देणारा मेजर हुसेन यावर गोळी झाडली यामध्ये मेजर हुसेन
मारल्या गेला मंगल पांडेला पकडण्यात आलं आणि पकडल्याच्यानंतर तर 8 एप्रिल 1857 ला मंगल पांडेला बराकपूर छावणीमध्ये फासी
देण्यात आली मंगल पांडेच्या अगोदरही देशामध्ये 1857 च्या उठावाचा प्रयत्न ईश्वरी पांडे यांनी केला होता हेही लक्षात
घ्या पुढे आपल्याला प्रश्न पाहायचेत कोण केला होता ईश्वरी पांडे यांनी केला होता कर्नल बंगा
यांनी मंगल पांडेला पकडण्याचे काम केले सर्वांनी लक्षात घ्या मी प्रत्येक गोष्टी क्लियर करायलो
आता एवढ्या घटना घडल्या आता 1857 च्या उठावाच हे तात्कालिक कारण 1857 च्या उठावाच बब्या हे तात्कालिक कारण म्हणजे
कावळा बसायला आणि फांदी मोडायला जसं कारण ठसते तस 1857 च इनडायरेक्टली कारण कोणतं मंगल पांडेने केलेला कुटाणा मंगल पांडेवर
वर चित्रपट निघला आणि मंगल पांडेची भूमिका आमीर खान नावाच्या अभिनेत्याने केली. त्यानं चित्रपट होता लगान लगान लगान लगान
तीनदा म्हणलं ते इंग्रज तर या गध्यान लक्षात ठेवलं लगीन लगीन लगीन आणि भाऊन 15 15 म्हणून तीनदा लग्न केलेत इथं 30 35 चे
मोकार फिरायलेत आणि त्यान 50 60 मध्ये आबा बाबा तीन लग्न केलेत कळलं का? हा आता मेन गोष्ट लक्षात घे बब्या हे तात्कालिक कारण
घडल्यामुळे 1857 चा जो उठाव आहे ्या उठावाबद्दल माहिती पाहत असताना 1857 च्या उठावाचं मूळ कारण रंगो बापूजी गुप्ते
आता यान काय केलं नानासाहेबावर हवा भरवली आणि नानासाहेबांना सांगितलं तुम्ही एकत्र या अनेक लोक एकत्र आणा तुम्ही नेतृत्व करा
आपण सर्व एकत्र येऊन इंग्रजांना मारून इथून पळून लावू असं सांगितल आता नानासाहेबांनी काय केलं आजूबाजूचे जे
राजा नानासाहेब कोण तर इसवी सन 188 ला तिसर मराठा युद्ध झालतं आणि इंग्रजांनी याला इथून उचलून कुठे ठेवलत ब्रह्मवर्त
याला इकडं कानपूरच्या बाजूला नेऊन ठेवलं होतं तुला काय पाहिजे ते आम्ही देतो पण तू पुन्हा महाराष्ट्रात येऊ नको याला तिकडे
नेऊन ठेवलं होतं कळलं आता मेन गोष्ट काय बाबा नानासाहेब मग नानासाहेबाला नेतृत्व सांगितलं तुम्ही नेतृत्व करा आणि म्हणून
यांच्या नेतृत्वाखाली उठावाची तारीख ठरली 31 मे 1857 आता 31 मे 1857 उठावाची तारीख मेन गोष्ट लक्षात घ्या पुढे महत्त्वाचे
प्रश्न आपल्याला पाहायचेत हा मग 31 मे 1857 ला उठावाची तारीख ठरली या उठावाच प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पहा
भाकरी आणि कमळाच फुल ह्या दोन निशाण्या वापरण्यात आल्या भाक भाकरी आणि कमळाच पल सध्या कमळाच पल भारतीय जनता पार्टीची
निशाणी आहे 1980 ला त्या पक्षाची स्थापना आहे 2014 पासून तो पक्ष सत्तेत आहे. ओके ते सार्थक पवार कंटिन्यूली हाय पिल्लू
हाय पिल्लू म्हणायला जराशी कमेंट बंद केली तर बरं होईल बघा. थोडी कमेंट बंद केली ना जरा चांगलं होईल
मला तरी वाटते मी किती वेळच पाहालो तो कमेंट जर त्या ठिकाणी बंद केली थोडं चांगलं होईल
माझ्यासाठी सार्थक पवार आज आपण इतिहास घेतलाय उद्या आपण
राज्यघटनेचा टॉपिक घेऊया पहिले बाकीच्या पोराला लाईव्ह करायला लावा जॉईन व्हायला लावा
हो त्या केलं त्या भिकार चोटा केल लाईव्ह चला ब्लॉक केल त्याला अरे त्या YouTube ला माझ्याच काय
प्रॉब्लेम आहे ते कळणं YouTube च लेक्चर झाल्याच्यानंतर हे आवाज मोठा असते पण आता काहून आवाज लहान आहे मला तेच कळ
तरी बी काय करायचं कधी लक्षात घ्या हळू बोलण्याला कामाच असते मोठ्या बोमल्यावर लोक भडंग समजतात आणि म्हणून जे कमी बोलतय
कामापुरत बोलतय हळू बोलतय समजायचं गेमच असो द्या लक्ष इकड मग या उठावाच ब्रीद वाक्य बनलं सबकुछ लाल हो जायगा
सब कुछ लाल हो जायेगा पहा जो कोणी सैनिक सोडून उठावात सामील होईल त्याच हे चिन्ह आणि जो कोणी सैनिक
असेल त्याच कमळाच फुल आता उठावाच नेतृत्व कोणाकडे द्यायचं तर उठावाच मूळ नेतृत्व दिलं होतं नानासाहेबाकड लक्षात घ्या मूळ
नेतृत्व दिलं होतं नानासाहेबाकड ईश्वरी पांडेन उठाव करण्याचा पहिला प्रयत्न केला होता पण झालं काय 29 मार्च 1857 ला मंगल
पांडेन मेजर हुसेनवर गोळी झाली आणि मेजर हुसेनवर वर गोळी झाडल्यामुळं मंगल पांडेला 8 एप्रिल 1857 ला फाशी झाली. 31 मे 1857
ला उठावाची जी तारीख होती ती तारीख बारगळली आणि ज्याला जसा वाटल ते उठाव करायला लागलं इंग्रजाला बी तुम्हाला
मारायला सोपं गेलं कारण टप्प्याटप्प्यात आले आणि टप्प्याटप्प्यात परफेक्ट कार्यक्रम इंग्रजांनी आपला करून टाकला. मग
याच्या बाजूला मिरत छावणी आहे. मग या मिरत सैनिकांनी काय केलं? हे बाहेर निघले आणि बाहेर निघून पळत सुटले कोणीकडे जायचं
कशामुळे जायचं काय करायचं काही माहित नाही आणि मग हे पोहोचले 10 मे 1857 आता 10 मे 1857 हे कुठे पोहोचले तर पोर हे
पोहोचले दिल्ली या ठिकाणी मग दिल्लीत गेल्यावर नेमक यायचा राजा कोण यायचा मालक कोण यायचा ताळमेळ लागणं आणि मग हे सर्वजण
एका ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी होता बहादूर शहा जफर दुसरा बहादूर शहा जफर दुसरा आणि याचा सेनापती
बक्ताखान मग याने सांगितलं तुम्ही काय करा आमचे राजे व्हा आम्हाला आदेश द्या आण आपण सर्व मिळून इंग्रजांचा कार्यक्रम ठोकूया
आणि म्हणून दिल्लीचा नेतृत्व देण्यात आलं बहादूरशाहा जफर कड आता याच वय 80 वर्षे क्रॉस होतं हे अंतिम टप्प्यात होतं आणि
त्याला नेतृत्व दिलं नेतृत्व दिल्यामुळे 11 मे 1857 पालक लक्षात घ्या दिल्ली मिरज सैनिकांनी
ताब्यात घेतली. दिल्ली मिरज सैनिकांनी ताब्यात घेतल्यावर प्रकरण चिघळलं भाऊ आणि मग या ठिकाणी विल्यम हडसन इंग्रजी फौजेचे
नेतृत्व करणारा विल्यम हडसन तुम्हाला प्रश्न येत असतो कोणी कशाचं नेतृत्व केलं? मग विल्यम हडसन काय केलं? विल्यम हडसन
मिरत सैनिकाचा हा उठाव होता. हा उठाव मुळीत काढला आणि 15 सप्टेंबर लक्षात घ्या. 15 सप्टेंबर 1857 ला दिल्ली पुन्हा
इंग्रजांच्या ताब्यात गेली तेव्हा ह्या विल्यम हडसन ला कर्नल माल्सन यान मदत केली
त्याच्यानंतर सर जॉन लॉरेन्स सर जॉन लॉरेन्स आता सर जॉन लॉरेन्स म्हणजे कोण? तर आपल्या भारताचा तिसऱ्या
क्रमांकाचा व्ईसराय पुढे येणार आहे त्याच्या कालावधीत पाठबंधार विभागाची निर्मिती होणार आहे त्याच्या कालावधीत
लक्षात घ्या काय होणार स्टॅची आयोग दुष्काळावर कंट्रोल करण्यासाठी निर्माण करण्यात आलेला आयोग स्टॅची आयोग म अशा
पद्धतीने दिल्लीचा जो काही उठाव होता या उठावाचा कार्यक्रम इंग्रजांनी ठोकला. ओके
पोर चला सर्वांना कळालंय सांगा यस नो बोलत चला सर्वांनी व्हिडिओ लाईक करा. सर्वांनी व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा
सर्वांनी सर्वांनी लाईक करा इतरांना सांगा प डाऊनलोड करा लय मोठं काम करणार आहे मी फक्त तुम्ही 20 तारखेच्या नंतर पहा तुम्ही
बी म्हणले पाहिजे मायला महानाव लागल मास्तराला यूट्यूब च्या लेक्चरचा टाईम नऊ वाजतो हा
9:30 वाजतो पण आपल्या इथं ज्या फोटोसाठी पोरं आले होते आणि त्यांचं काम होतं बाबा त्यांच्यासाठी मी काय केलं त्यांना जे जीव
घालायचंय त्यांनी आपले फोटो काढलेत आज Facebook ला एक फोटो आलता म्हणून मी म्हणलं 9:00 ते 10 घ्यावा आणि मग त्याला
जीव घालावा असा माझा उद्देश होता आता बाकी तुम्ही ठरवा ओके
डू यू अंडरस्टॅड समजा का पहा कमेंट ऑफ करू का सगळ्याच का बापा
हा बाळांनो लक्षात घ्या आता मेन गोष्ट [घसा साफ करणे] मग दिल्लीचा उठाव मुळीत काढला आणि दिल्लीच्या बाजूला उत्तर प्रदेश
नावाच्या राज्यात कानपूर या ठिकाणी उठाव उठावाच नेतृत्व नानासाहेब नीट लक्षात घ्या उठावाला
सहकार्य कोणाचं उठावाला सहकार्य तात्या टोपे यांचं मग तात्या टोपे कुठले तर तात्या टोपे नाशिकचे कुठले होते? नाशिकचे
कुठले होते? नाशिकचे हा पहा लक्षात घ्या हा नाशिकचे
आता मेन गोष्ट रामचंद्र विठ्ठल टोपे हा मेन गोष्ट बाळांनो लक्षात घ्या उठावाला सुरुवात 5
जून या तारखेला इसवी सन 1857 उठावाच केंद्र बिठूर
उठावाच केंद्र बिठूर इथं उठाव करायचा ठरलय प्रॉब्लेम काय झाला उठाव इथं करायचा ठरलय ह्या कानपूरच्या बाजूलाच झासी नावाच
संस्थान आहे चला कोणत संस्थान आहे झासी आणि या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई
आता या उठावात का सहभागी झाल्या तर हिन एक दत्तक पोरग घेतलं होतं त्या दत्तक पोराच नाव होतं दामोदर आणि डलहाऊसीन जो कोणी
राजा जो कोणी राणी दत्तक पोरग पोरगी घेईल आणि राज्यकारभार चालवेल त्यांना राज्यकारभार करता येणार नाही असं कोण
म्हणलं होतं कोण म्हणलं होतं डलावसी यस मग झालं काय बाबा की राणी नाही उठा सहभागी होण्याच
ठरवलं यांचं मूळ नाव होतं मनकर्णिका वडिलाचं नाव होतं मोरोपंत आणि आडणना होतं तांबे कळालं का?
नवऱ्याकडलं नाव होतं गंगाधर नेवाळकर गंगाधर नेवाळकर लक्षात घ्या. हिन घेतलेल्या दत्तक पोराचे नाव होतं दामोदर.
आता पहा कोण इंग्रज कोणाच्या विरोधात लढला? कोणाचा पराभव झाला? याच्यावर प्रश्न आपल्याला पुढे द्यायचेत? लक्षात घ्या. मग
मेन गोष्ट काय झालं बाबा? की तात्या टोपे रामचंद्र पांडुरंग टोपे मूळ नाव काय यांचं? रामचंद्र
पांडुरंग टोपे रामचंद्र पांडुरंग टोपे यांच मूळ नाव. बाळांनो लक्षात घ्या. मग या दोघांनी
मिळून काय केलं? तर 20 जून 1857 ला मध्यप्रदेश नावाच्या राज्यामध्ये ग्वाल्हेर नावाचे शहर आहे हे शहर या
दोघांनी मिळून जिंकून घेतलं जिंकून घेतल्यावर इंग्रजांना कळालं की या दोघांना कार्यक्रम ठोकायचा असेल तर या दोघांच्या
मागे वेगवेगळी माणसं लावा लागतील आणि म्हणून इंग्रजांचे नेतृत्व करण्यासाठी या तात्या टोपेच्या मागे जो इंग्रज अधिकारी
लागला त्याचं नाव होतं कॅम्पेबल आणि राणीच्या मागे जो इंग्रज अधिकारी लागला त्याचं नाव होतं सर हिरोज तुम्हाला
तुम्हाला प्रश्न विचारला जाईल कोण कोणाच्या विरोधात लढलं तर तुला उत्तर यायला पाहिजे मग सर हिरोज राणी सोबत
लढायला लागला आणि कॅम्पेबल तात्या टोपे सोबत लढायला लागला मग आता तात्या टोपेचा साथीदार मानसिंग यान काय केलं इंग्रजांना
माहिती दिली आणि माहिती दिल्यामुळे कॅम्पेबल हा हात धुन मागे लागला तात्या टोपेच्या ही गोष्ट नानासाहेबाला कळाली
नानासाहेब पहिल्यापासून काय होतं डेंजर होतं हे नेपाळ नावाच्या राष्ट्राला पळून गेलं आता आता हे नेपाळला पळून गेल्यामुळं
या कॅम्पेबलनला सांगितलं जो कोणी तात्या टोपलेला पकडून देईल त्याला 5000 रुपये इमान [फुत्कारणे] 5000 रुपये इनाम
म्हणल्यावर जे ते आता आपल्या इथे तुम्हाला माहित आहे पैशासाठी काहीही का कोणतही काम करायला भारतातले लोक तयार मग बाळांनो ह्या
तात्या टोपेच्या मागं कॅम्पेबल लागला कॅम्पेबल लागला 1857 चा उठाव गेला पण एक तारीख आली 18 एप्रिल 189 59 शिवपुरी
नावाच्या गावात ह्या कॅम्पेबलन तात्या टोपेला पकडलं आणि तिथेच तात्या टोपेला फाशी दिली तात्या टोपेच म्हणणं होतं मला
गोळ्या घाला पण मला फाशी देऊ नका इंग्रज डेंजर होते इंग्रजांनी जाणूनबुजून याला फाशी दिली ती फाशी दिली शिवपुरी गावात 18
एप्रिल 1859 आणि म्हणून कानपूर नावाचं संस्थान देखील जो उठाव होता तो उठाव कॅम्पेबल नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने
धडपून टाकला आता राहिली राणी ही राणी युद्ध करत होती युद्ध करत होती युद्ध करता करता ही राणी काल्पी नावाच्या शहरापाशी
पोहोचली या काल्पीच्या विरोधात सर हिरोज लढत होता आणि लढता लढता त्याने डायलॉग हल्ला द अब्लेस्ट लीडर
म्हणजे 1857 च्या उठावातलं सर्वात सामर्थ्यवान नेतृत्व म्हणजे दुश्मनानेही तुमची प्रशंसा करावी तशी प्रशंसा कोण
केली? सर हिरोजन केली आणि कालपी याच ठिकाणी प्रत्यक्ष 17 जून 1800 किती 58 मध्ये राणीचा मृत्यू झाला आणि 20 जूनला
झासी नावाच संस्थान पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात आलं झासी नावाचं संस्थान पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात आलं आता बब्या
कानपूर गेलं झाशी गेलं आणि दिल्ली बी गेलं आता उरलं सुरलं ज्या ज्या ठिकाणी उठाव होईल ते उठाव आपल्याला पाहायचेत पाहता
असताना [फुत्कारणे] प्रत्येक गोष्टी आपण क्लियर करायलोत यस नो यस नो चला बोला चला सर्वांनी
हा आता काय म्हणलो लक्षात घ्या हा मग याचं पाहून उत्तर प्रदेश नावाच्या राज्यात लखनऊ
नावाचं शहर आहे गोमती नावाच्या नदीकाठी मग या ठिकाणी बेगम हजरत महल बेगम हजरत महल
हिन देखील उठाव केला 30 मे 1857 हिन जो पोरगा दत्तक घेतला त्या दत्तक घेतलेल्या पोराचं नाव होतं कादीर
कळलं का आणि हा उठाव मोडीत काढला हवलॉक आणि ट्रॉम [घसा साफ करणे] ्याही उठावात बेगम हजरत महलंचा पराभव झाला
आणि लखुना नावाचे संस्थान इंग्रजांच्या ताब्यात गेलं लखनऊ नावाच संस्थान इंग्रजांच्या ताब्यात
गेलं चला कस काय ड येतात रे हा बर मी ड उद्यापासून डायरेक्ट बंद करतो ओके उद्यापासून ड बंद
करतो बघा राईट उद्यापासून ड येणार नाही हा उद्यापासून ड येणार नाही हा बाकी लोकांन फीस वाढवल्या बाकी लोकांना स्ट्रॅटर्जी
सांगितल्या प्रत्येकाच्या अभ्यास घेतल्या परंतु प्रत्येक जण उटसूट महाच कार्यक्रम
ठोकायला 22 मार्च 1858 ला लखनऊ नावाच संस्थान इंग्रजांच्या ताब्यात गेलं चला 22 मार्च
1858 ला इंग्रजांच्या ताब्यात गेलं आता मी जे जे उठाव सांगालो ते लक्षात घ्या म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टी पाहत असताना मी
काही महत्त्वपूर्ण गोष्टी इतिहासाचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला पुन्हा तान देणारे असणार आहेत म्हणून विनंती आहे बाबा
की प्रत्येक गोष्टी आताच लक्षात घ्या की कुठे उठाव झाले काय झाले कसे झाले कोण केले ह्या प्रत्येक गोष्टी आपण पाहायलोत
यस ॲप स्टोर ला व्ही के क्लास ॲप आहे त्या ठिकाणी जाऊन जॉईन व्हा प्रत्येक प्रकारची
बॅच आहे मी वारंवार बोलत चाललोय आणि डबल तेच तेच बोलायचं म्हणल्यावर जरास मला तान येतो
ते तुम्ही येऊ देऊ नये अशी एक अपेक्षा आहे ओके दहा रुपयाला ब्याज द्या तुला पाच रुपये मी
पाठवतो हो आण तू 15 रुपये भरून ब्याज घे ओके चला महत्त्वाचा पार्ट पाहिला आपण
आता याच्या बाजूला जगदीशपूर जगदीश मध्ये आरा नावाचा प्रांत इथ काराग्रह होता
आण आपल्या भारतातले सैनिक अडक अटक होते लक्षात घ्या लय भारी डेंजर स्टोरी आता मला सांग याच नेतृत्व केलं 80
वर्षाच्या कुवर सिंहान जो तिथला जमीनदार होता यानं काय केलं या कायद्यांना मोटिवेशन
दिलं मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनो में जान होती है पंख होने से कुछ नही होता से उडान होती हे आणि म्हणून अरे बघता काय
मरा नाहीतर हातात बांगड्या घाला आणि मग असं मोटिवेशन दिलं सैनिक मोटिवेट झाले आणि मोटिवेट झाल्यामुळं सैनिक म्हणले फक्त
सांगा काय करायचं मग तारीख आली तारीख आली 20 जुलै वर्ष 1857 आणि म्हणले फक्त कोणाला मारायचं सांगा आणि मग या सैनिकाला जे
मोटिवेशन दिलं जे मोटिवेशन दिलं हे म्हणले फक्त इंग्रज दिसू द्या. यला एकदा पाहूनच घेतो पण प्रॉब्लेम असा झाला हे सैनिक लय
दिवस झाले गावाकडे गेले नव्हते हे त्याकाळी इंग्रजाच्या राजवाटीत जे जे अटक होते का म हे काय केलं याला म्हणले आम्ही
तुमच्या मागेच आहेत पण झालं काय हे सर्व सैनिक तलवारी बिलवारी दिल्या मोटिवेशन भाषण झाले पण हे जसे सुटले हे घरी गेले
आणि विल्यम टेलर याच्या विरोधात कोण होता विल्यम टेलर डायरेक्ट याच्या समोर आला बोल म्हणला आणि या लढाईत हा मारल्या गेला
मारायचं बी काम पडलं नाही कारण याच वय 80 वर्ष होतं असही चार पाच वर्षांनी ते मेल असत
या लढाईला नाव पडलं जगदीशपूरची लढाई कळालं का हा सर मी बीडचा आहे डॉन बनू का हा डॉन बनवू पण पहिले ईसाची अंडरपॅट
घ्यायला पैसे आहेत का ते पाहा ओके चला पर मग अशा पद्धतीने हे उठाव झाले मग
रोहिलखंड प्रांतामध्ये उठाव झाला जो कर्नल दडपून काढला पहा लक्षात घ्या सर्वांनी आता मेन गोष्ट भिल्ल प्रांतामध्ये उठाव झाला
तोही उठाव दडपून टाकला साताऱ्यामध्ये रंगो बापूजी त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये सिंधे नागपूरमध्ये भोसले यांनी उठाव केला पण
उठाव दडपून टाकण्यात प्रमुख भूमिका होती कर्नल नीलियाची त्याच्यानंतर
कर्नल मालसन त्याच्यानंतर सर जॉन लॉरेन्स ह्या लोकांनी उठाव दडपून टाकले अनेक प्रांतांमध्ये उठाव झाले हे उठाव दडपून
टाकायला ब्रिटिश प्रशासनाला सोपं गेलं त्यामध्ये लक्षात घ्या ग्वालिर घराण्याचे कोण?
शिंदे आणि हैदराबादचा निजाम ह्या दोघांनी इंग्रजांना सहकार्य केलं. इंग्रजांना या दोघांनी सहकार्य केलं. आणि
म्हणून 1857 च्या उठावामध्ये अनपेक्षित रीत्या जस आपल्याला पाहिजे होतं तेवढी लढाई आपल्याला जिंकता आली नाही आता या अशा
पद्धतीने प्रत्येक ठिकाणचा उठाव झाला बरेली प्रांतामध्ये उठाव झाला महाराष्ट्रामध्ये खानदेशात उठाव झाला ना
महाराष्ट्रामध्ये साताऱ्यात उठाव झाला अशा प्रत्येक ठिकाणचा उठाव इंग्रजांना दडपून टाकायला सोपं गेलं आणि दडपून टाकायला सोपं
गेल्यावर प्रश्न पडला की 1857 च्या उठावामध्ये नेमक आपल्याला अपयश का आलं तर 1857 च्या उठावाचं अपयश पाहत असताना
लक्षात घ्या की 1857 च्या उठावाला अपयश येण्याच बाळांनो एकमेव कारण म 1857 च्या उठावाला अपयश का आलं तर 1857 च्या उठावाला
अपयश येण्याच एकमेव कारण आपल्या भारतातला पहिलं कारण पहा उठावाची जी तारीख होती ती 31 मे अगोदर उठाव झाला म्हणून आपल्याला
अपयश आलं कारण नियोजन बरोबर नव्हतं ठीक ठिकाणी ज्याला वाटल तसं इंग्रजांच्या विरोधात लढला आणि इंग्रजाला जसं वाटल तसं
त्यान मारला म्हणजे उठाव दडपून टाकायला सोपं गेलं त्यानंतर लक्षात घ्या उठावामध्ये एक संघ नेतृत्व नव्हतं हे सर्व
आपापल्या मनान सहभागी झाले आणि आपापल्या मनाने इंग्रजांना मारायला सोपं गेलं म्हणून या सर्वांच जर कोणी एक नेतृत्व
असतं तर त्या उठावामध्ये आपल्याला जिंकता आलं असतं. नंबर तीन शिक्षित वर्ग उठावापासून अलिप्त होता. शिकलेले लोक
उठावात सहभागी झाले नाही. त्यांचं म्हणणं आलं इंग्रज आलेत इंग्रजांनी सुधारणा केल्यात. मग आम्ही बिनाकामी इंग्रजांच्या
वाट का जायचं? म्हणून शिक्षित वर्ग उठावापासून अलिप्त होता. नंबर चार दक्षिण भारतात उठावाच लोन पसरलं नाही दक्षिण
भारतात कारण दक्षिण भारतात इंग्रज आले इंग्रजांनी त्या ठिकाणी इंग्रजी बोलले त्या ठिकाणच्या सुधारणा झाल्या लोक
स्टॅडर्ड शिकायला लागले मग ते लोक म्हणले इंग्रजांनी आमचं काहीच केलं नाही आम्ही त्यांच्या विरोधात लढायचं काम मग त्यानंतर
शिंदे घराणे असतील ग्वालियरचे त्यानंतर महत्वपूर्ण निजाम असेल यांनी इंग्रजांना मदत केल्यामुळे त्यांच्याकडे पाहून अनेक
लोकं अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या उठावा सहभागी झालेले आहेत त्यानंतर आपल्याकडे शस्त्र साठा बरोबर नव्हता लय दिवस आपण
तलवार काढलीच नव्हती काढायला गेली आणि काढता काढताच म्यानामध्येच मोडून गेली आपल्या लोकाला लढायला पुरेसा शस्त्र साठा
नव्हता त्याला वाटलं इंग्रज जवळ आल्यावर मानत त्याच्या दाबण घालूया म्हणून कोणी दाबण घेऊन गेलं कोणी सुई घेऊन गेलं कोणी
लचकण घेऊन गेलं आहे का नाही आपले लोक माहित नाही का मारायला काहीच नव्हतं मग काहीतरी घ्यावा कोणी दगड कोणी भाला आणि
त्याच्याकडे बंदूक कळलं का तू वरती केला का डिसक्याव मा तुझे सलाम जय हिंद जय महाराष्ट्र मग त्यामुळं त्याच्यानंतर
आपल्याकडं कुशल सैनानी नव्हते कुशल उठावात गेले ते प्रत्येकजण सैनिक होते असं आहे का? नाही कारण आपण भाकरी आणि कमळाचे चिन्ह
काहून घेतलं होतं मग आता जे कुशल सैनिक नसल्यामुळे काय झालं यानं तलवार काढायला गेली फिरवायला गेलं यालाच लागली. किंवा
यानं तलवार काढली याच्या बाजूच्या लागली या दोघांच्याच मारायला लागल्या इंग्रज गेले बाजूला आपणच आपल्याला ठोकलं 1857
च्या उठावाचा अपयश काय झालं? 1857 च्या उठावाचा अपयश आता बाळा मेन गोष्ट लक्षात घ्या मेन 1857 चा
उठाव झाला तारीख ठरली सर्व काही कुटाणे घडले आणि हे कुटाणे घडल्यावर आपल्या भारतातल्या काही लोकांनी या उठावाच समर्थन
केलं तर काही लोकांनी विरोध केला जसं या उठावाबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाच पुस्तक लिहिलं
त्याच्यात त्यांनी राष्ट्रीय आंदोलन म्हणलं त्याच्यानंतर लक्षात घ्या विनायक दामोदर सावरकर यांनी 1857 चे स्वातंत्र्य
समर म्हणलं त्यांनी याला स्वातंत्र्य म्हटलं एस एन सेन यांनी 1857 च पुस्तक लिहिलय म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टी
क्लिअर करा मी प्रत्येक गोष्टी सांगायलोय तुमचं काम आहे त्या समजायला पाहिजेत आर सी मुजुमदार यांनी 1857 च पुस्तक लिहिलय
म्हणजे जवळपास सात आठ लोकांनी 1857 ची पुस्तक लिहिलेत आणि मग या 1857 च्या उठावाबद्दल काही लोकांनी आपले मत मांडली
आता पहा त्याच्यामध्ये विनायक दामोदर सावरकरांच म्हण आलं की हे क्रांती युद्ध होतं त्यांनी हे
स्वातंत्र्य समर नावाच्या पुस्तकामध्ये लिहिलं विनायक दामोदर सावरकर त्यानंतर पहा लक्षात घ्या अशोक मेहता शिपायाच्या बंडाून
अधिक होते कारण या भारतात केवळ शिपाई नाही तर शिपाया सोबत भारतातली जनता म्हणजे उदाहरणार्थ आपण पाहिल असेल ओहम लोकांनी
संथाळ लोकांनी भिल्ल लोकांनी रोहिल्यांनी ह्या उठावात सहभाग घेतला होता का नाही म्हणून हा शिपायाच्या बंडाहून अधिक होता
केवळ शिपाई नाही तर इतर देखील लोक या उठावात सहभागी होते त्यानंतर संतोष कुमार रे काय म्हणतात तर तर लक्षात घ्या 1857 चा
उठाव म्हणजे केवळ शिपायांचा बंड नव्हता तर तो प्रजेचा उठाव होता कारण झाशीची राणी तात्या टोपे कलग मिरज सैनिक मंगल पांडे
प्रकरण जगदीशपुरचा कुंवर सिंह बेगम हर्ज महल हे जरी उठावात सहभागी झाले असेल तर त्यांच्या सोबत जनता देखील सहभागी होती
काही विशिष्ट जातीच्या प्रवर्गाने देखील उठाव केला होता जसं रोहिलखंडातला उठाव ना खानदेशातला उठाव साताऱ्या मधला उठाव
त्याच्यानंतर नागपूर मधला उठाव कोल्हापूर मधला उठाव या जनतेचा देखील सहभाग होता म्हणून हा प्रजेचा देखील उठाव होता असं
संतोष कुमार रे म्हटले पहा विनायक दामोदर सावरकर म्हणतात हे क्रांती युद्ध होतं पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात हे
राष्ट्रीय आंदोलन होतं त्याच्यानंतर अशोक मेहता म्हणतात हे शिपायाच्या बंडाून अधिक होत इथं प्रजेचा अप प्रजेचा सहभाग होता तर
संतोष कुमार रे म्हणतात लक्षात घ्या हा जो काही उठाव आहे हा उठाव प्रजेचा देखील उठाव होता आता याच्यानंतर
1857 च्या उठावामध्ये मत मांडलं कर्नल मालसन यांनी काय मत मांडलं पहा बरं यांनी मांडलं 1857 चा जो काही उठाव हो संयुक्त
महाराष्ट्र चळवळीवर लेक्चर घेतो यस यस हा मग काय मत मांडलं बाळांनो हिंदी समाजातील इंग्रजाविरुद्ध द्वेष भावना पहा ही
वैयक्तिक नसून ती राष्ट्रीय स्वरूपाची होती बरोबर आहे. इंग्रजाबद्दल द्वेष भावना केवळ वैयक्तिक स्वरूपाची होती का? मला
एकट्याला अडचण आली म्हणून उठावत नाही ना अनेक राजे होते सैनिक होते शेतकरी होता असा प्रत्येक जण या उठावात सहभागी होता
म्हणून उठवाच कारण ठरलं हिंदी समाजातील इंग्रजाविरुद्ध देशभवना ही वैयक्तिक नसून ती राष्ट्रीय स्वरूपाची होती. त्यानंतर
डॉक्टर सुरेंद्रनाथ सेन म्हणतात धर्मयुद्ध म्हणून सुरू झालेल्या घटनेने काय म्हणतय धर्मयुद्ध म्हणून सुरू झालेल्या घटनेने
स्वातंत्र्य युद्धाच स्वरूप धारण केलं मुळात धर्मावरून युद्ध सुरू झालं मंगल पांडे प्रकरण त्याच्या सोबत असणारा
मुस्लिम सैनिक आणि पाणी पिण्याचा प्रश्न कारतूस प्रकरण कळलं का? ब्राऊज बेन्स नावाची बंदूक होती नवीन नाव
तिच एनफिल्ड पडलं त्याला डुकराची आणि गाईची चरबी अशी एक माहिती त्या बीएन आय फलटण क्रमांक 34 बराकपूर छावणीमध्ये पसरली
आणि म्हणून ही घटना घडली म्हणजे मुळात धर्मावरून झालेली घटना ही स्वातंत्र्य युद्धाचे स्वरूप धारण केलं असं डॉक्टर
सुरेंद्रनाथ सेन असं म्हणतात त्यानंतर पंडित नेहरू यांनी काय म्हणलं राष्ट्रीय आंदोलन कशात म्हणलं डिस्कव्हरी ऑफ इंडिया
फ्रान्स जनतेने देखील लक्षात घ्या भारतात जो काय 1857 चा उठाव झाला याचं कौतुक केलं किंवा भारताला सपोर्ट केला आता लक्षात
घ्या रे सर्वांनी लक्षात घ्या आता 1857 च्या उठावर काही लोकांनी टीका केल्या काय टीका केल्या पहा बरं
प्राध्यापक नर फाटक 1857 चे बंड म्हणजे केवळ शिपायांची भाऊगर्दी मी तुम्हाला नेमकं सांगितलं का आपल्या इथं कुशल सैनिक
नव्हते कोण कोणाला मारायला पता लागणं कोणाची तलवार कोणाला लागायली पता लागणं म्हणून केवळ शिपायाची भाऊ गर्दी होती
याच्यामध्ये आपल्याकडे शस्त्र साठा नव्हता उघ जायचं म्हणून जायचे उठाव होता पुन्हा दिल्लीला केंद्र उठावाच दिल्ली तारीख 31
मे नेतृत्व करणारा बहादूरशाह जफर दुसरा त्याच्यानंतर बक्ताखान बक्ताखान मारला गेला बहादूरशाह जफर याला उचलून रंगून
नावाच्या कारागारात नेऊन फेकलं तिथेच ते 1863 ला मरण पावलं ओके आता मेन गोष्ट बब्या झालं काय यांचं
म्हणणं बरोबर आहे आता सर जॉन लॉरेन्स काय म्हणतोय 1857 च्या उठावाचं कारण म्हणजे फक्त
कारतूस प्रकरण दुसरं काही नाही सर जॉन लॉरेन्स सर जॉन लॉरेन्स ज्यान दिल्लीच्या उठावामध्ये प्रमुख भूमिका बजवली त्या
गध्याच म्हणणं काय आहे की 1857 चा जे बी उठाव झाला हे फक्त कारतूस प्रकरणे मंगल पांड्यान कारतूसावरून मेजर हुसेनची हत्या
केली तिथून हे प्रकरण पेटले असं सर जॉन लॉरेन्स म्हणण आलं त्याच्यानंतर सर जॉन सिले हा उठाव देश अभिमान विरहित
लक्षात घ्या शब्द का वापरला हा उठाव देशाभिमान विरहित स्वार्थी शिपायांचे बंड होते यांनी वैयक्तिक स्वतःच्या
स्वार्थासाठी किंवा जर्ज बार्लो याच्या कालावधीत हिंदी सैनिकांना कपाळावर टीका लावण्याची आणि मुस्लिम सैनिकांना दाढी
राखण्याची परवानगी नाही हा वैयक्तिक माझ्या धर्मावर घाला घालतो म्हणून ही समस्या माझी आहे म्हणून अशी स्वार्थ
उद्दिष्टापोटी शिपाई लोक ्या उठावात सहभागी होते किंवा इंग्रज ंनी जे शिपायांच प्रमाण केलं कमी केलय किंवा संरक्षण
खात्याच्या ठिकाणी आमची नेमणूक होऊ देत नाहीत म्हणून कदाचित ही लोकं उठावात सहभागी झाले असतील असं म्हणणं आलं सर जॉन
सी यांचं पी रबर्ट्स रॉबर्ट्स काय म्हणतात स्वार्थी उद्दिष्टांची परिपूर्ती करणारे लोकच उठावात सहभागी झाले जे जे संस्थानिक
जे जे राजे या 1857 च्या उठावामध्ये सहभागी झाले ते देशा अभिमानासाठी नाही किंवा देशासाठी नाही कारण देशासाठी असते
तर भारत माता की जय म्हणले असते माझं साम्राज्य माझं संस्थान डलहावसीने खालचा केलय माझं राजापद जाणार आहे माझा तोरा
जाणार आहे म्हणून ते कदाचित उठावात सहभागी झाले असतील म्हणून स्वार्थी उद्दिष्टाची परिपूर्ती करणारे लोकच ह्या उठावात सहभागी
झाले होते असं म्हणालं पी ई रॉबर्ट्स किशोर चंद्र मित्रा लाखभर शिपायांचा बंडाशी काही संबंध नव्हता.
कशामुळे आलेत? कशामुळे युद्ध करायचे जरा प्रांतातले कैदी सोडले कैदी सोडले कुवर सिंहाने भाषण दिलं एकटाच कुवर सिंह विलम
टेलर पकडला मरच तोर हल्ला पाहिलं का नाही ल का नाही जमीनदार होता आणि कैदी पळून गेले हे आपल्या भारतातले लोक
का कळालं समजलं का सांगा ओके चलो आरसी मुजुमदार 1857 चे बंड
राष्ट्रीय चळवळ मुळीच नव्हती बंडाचे नेते राष्ट्रीय भावनेने प्रेरित झालेले नव्हती. ते स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच
साम्राज्य वाचवण्यासाठी पोटी या उठावात सहभागी झाले होते असं अनेकांचं म्हणणं आलं. 1857 चा उठाव झाला. त्याच्यानंतर
अपयशाची कारणं झाली. 1857 च्या उठावाचे परिणाम झाले. उद्योग गेला. व्यवसाय गेला. त्याच्यानंतर आपल्या भारतीय हिंदी
सैनिकांचे प्रमाण कमी करण्यात आलं आणि एक नोव्हेंबर 1858 ला राणीचा जाहीरनामा उत्तर प्रदेश नावाच्या राज्यात अलाहाबाद
शहरामध्ये कॅनिंगन वाचून दाखवला आणि सांगितलं इथून पुढे या देशाचे नियोजन करण्यासाठी व्हाईसराय आणि भारत मंत्री हे
दोन पद निर्माण केले जातील व्हाईसराय हा पहिला कॅनिंग असेल तर भारत मंत्री हा स्टॅनले असेल त्यानंतर पुन्हा एक गोष्ट
सांगण्यात आली इंग्लंडचा इथून पुढे कंपनीचा कारभार संपुष्टात येईल कुठलाही संस्थान खालसा केला जाणार नाही पण
भारतामध्ये कायदा करण्याचा अधिकार इंग्लंडच्या पार्लमेंटला असेल त्याच्यानंतर वाईसराय आणि भारत मंत्री
यांना मदत करण्यासाठी 15 जणाचे सदस्य मंडळ असेल आणि या भारत मंत्री आणि व्ईसरायचा पगार हा भारताच्या तिजोरीतून दिला जाईल
इथून पुढे आम्ही धर्मावरून जातीवरून वर्णावरून जन्मस्थानावरून भेदभाव करणार नाहीत कोण सांगितलय राणीन सांगितलय कळलं
का इथून पुढे आम्ही देशामध्ये धर्म जातीवरून संस्थानिक खालसा करणार नाहीत किंवा हे लक्षात घ्या सर्वांना मी जे
बोलायला ते समजा का पहा राणीचा जाहीरनामा झाला 1858 चा राणीचा जाहीरनामा झाला आता या 1857 च्या उठावावर नेमके कोणकोणती
प्रश्न असतात आणि कशी विचारलेत ती आपल्याला इथं पाहायची ओके बाळांनो हा आता मी तुम्हाला जे प्रश्न
विचारे त्याचे उत्तर तुम्हाला देता यायला पाहिजे तुम्हाला याची उत्तर देता यायला पाहिजे
चला चला उत्तर देता आली पाहिजे. चला उत्तर द्या सर्वांनी या प्रश्नाची
उत्तर द्या चला सर सातारा संस्थान पहिलं खालचा झाला दत्तक वारसा मंजूर
द्या उत्तर नागरी उठावाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रदेशातून झाली जरी या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला डाऊट आलं तर
तुम्हाला एक कळायला पाहिजे बंगाल आणि बिहार कसं तर 1757 ला झालेली प्लासीची लढाई इथूनच सुरुवात झाली का नाही आणि 1764
ला झालेली बक्सरारची लढाई 22 ऑक्टोबर आणि 23 जून म्हणून ह्या ह्या प्रश्नाचं
उत्तर आहे बंगाल आणि बिहार हे तुम्हाला उत्तर यायला पाहिजे. बंगाल आणि बिहार हे तुम्हाला उत्तर यायला पाहिजे. सर्वांनी
लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टी मी पाहणार आहे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपण घेणार आहेत. तुमचं काम थोडं जर सिरियस घेतलं तर
नक्कीच आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देता येईल. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देता येईल. आपण
पहिल्यांदा एक्सप्लेनेशन घ्यालो. ओके हा मला दोनचा आकडा पार करून दाखवा मला डलहावसीचे साम्राज्यवादी धोरण तैनाती फौज
दत्तक वारसा नामंजं 1857 च्या उठावाची राजकीय कारण होती झालं उत्तर राजकीय कारण होती हे पहा
तैनाती फौज कोणावर लागू केली होती आपण जो कोणी संस्थानिक असेल त्या संस्थानिकाकडे सैनिक किरायाने द्यायचे आणि त्या सैनिकाचं
जो किराया आहे तो डलहौसी घेणार मग ही तैनाती फौज पहिल्यांदा निजामावर सक्तीची करण्यात आली होती तैनाती फौज पहिल्यांदा
निजामानी इसवीसन 1798 ला स्वीकारली ही तैनाती फौजीचा जनक होता तो जनक वेलसली होता लॉर्ड रिचर्ड वेलसली याचा कालखंड
इसवीसन 1799 ते इसवीसन 1805 होता तैनाती फौज पहिल्यांदा लक्षात घ्या कोण स्वीकारली तर ती स्वीकारली होती निजामांनी मग
डलहावसीचे साम साम्राज्यवादी धोरण तैनाती फौज दत्तक वारसा नामंजूर 1857 च्या उठावाची कशी कारण आहेत तर बाळांनो ही
राजकीय कारण आहेत सामाजिक कारण कोणती जर असा प्रश्न विचारला तर तुम्हाला माहिती आहे जे काही सैनिक होते म्हणजे सामाजिक
ज्या सुधारणा झाल्या मग त्याच्यामध्ये सती प्रथा असेल कळलं का विधवा पुनर्विवाह असतील तर ही सामाजिक करणं झाली आर्थिक
कारण म्हणजे जी उद्योग धंदे होती ती उद्योग धंदे बंद झाली भारतातल्या लोकांना काम मिळालं नाही लष्करी कायदा म्हणजे
कोणतं तर सैनिकांच प्रमाण कमी करण्यात आलं मुख्य जे काही केंद्र असतील त्या ठिकाणी भारतीय सैनिकांची हकालपट्टी करण्यात आली
त्यानंतर जे सैनिक होते जर हिंदू सैनिक असेल तर त्याला टीका लावता येणार नाही मुस्लिम सैनिक असेल तर त्याला दाढी राखता
येणार नाही हे जे काही निर्बंध जर्ज बार्लोच्या कालावधीत लागले आणि त्यामुळे लक्षात घ्या ही वेगवेगळी कारण 1857 च्या
उठावामध्ये निर्माण झाली चला चला प्रश्न सर्वांनी समजून घ्या प्रत्येक गोष्ट आपण घ्यायलोत सर्वांना कळायला
पाहिजे 1857 च्या उठावाचे परिणाम खालील प्रमाणे होते कंपनीच्या शासनांचा शेवट भारतीयांना
प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा मिळाली आणि सैन्याची पुनरचना झाली.
इकडे पहा कंपनीच्या शासनाचा शेवट झाला. बरोबर आहे. 1 नोव्हेंबर 1858 ला राणीचा जाहीरनामा
उत्तर प्रदेशमध्ये अलाहाबाद दरबारात वाचून दाखवण्यात आला आणि सांगितलं कंपनीची सत्ता संपुष्टात आली. इथून पुढे भारतामध्ये
कायदे इंग्लंडची पार्लमेंट करेल. मी नेमकंच बोललो होतं बाळांनो आणि म्हणून ही गोष्ट बरोबर आहे. पहा भारतीयांना
प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत. कळालं का? नो मॅटर इथं प्रमाण जे एक जसे सहा होतं ते प्रमाण नंतर एक जसे दोन झालं आणि
मद्रास प्रांतामध्ये हे प्रमाण एक जसे तीन झालं. नोकऱ्या दिल्या फक्त प्रमाण कमी करण्यात आलं. त्याच्यानंतर पहा
स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा मिळाली 1857 च्या उठावामुळे स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा मिळाली त्यामध्ये आपण भारतातल्या
काही महत्त्वपूर्ण विचारवंताची मत देखील ऐकली तसं पंडित नेहरू राष्ट्रीय आंदोलन म्हणले त्याच्यानंतर विनायक दामोदर सावरकर
पुरव्याल स्वातंत्र्य युद्ध म्हटले आपण हे महत्त्वाचे हा मुद्दे देखील पाहिले होते आता
सैन्यांची पुनर्रचना झाली हे नेमकं सांगितलं मी सैन्याची पुनर्रचना म्हणजे इंग्रजांना कळालं जर पुन्हा आपण यांच्यात
बदल नाही केला तर हे डबल आपल्या बोकांडीवर बसू शकतेत डबल हे एकोपा तयार करू शकतेत आठ्या करून आपल्याला मारू शकतेत मग यासाठी
काय करायचं तर जे प्रमाण एक जसे सहा होतं ते प्रमाण कमी करण्यात आलं आणि ज्या ठिकाणी दारू गोळा असेल कळलं का या
ठिकाणाहून जे भारतीय सैनिक असतील यांची हकालपट्टी करण्यात आली आणि यांची जी पदोन्नती आहे ती पदोन्नती इथे थांबवण्यात
आली ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पर्याय क्रमांक क पर्याय क्रमांक ड पर्याय
क्रमांक अ पर्याय क्रमांक क आणि पर्याय क्रमांक ड चलो चलो आगे चलो 1857 च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी
कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली किती छान प्रश्न विचारलाय किती छान प्रश्न विचारला चला सर्वांनी सोडवा नसल येत
विचारत चला महत्त्वाचे प्रश्न पाहायचेत महत्त्वाचे प्रश्न पाहायचेत महत्त्वाचे प्रश्न पाहायचेत जाहिरात जास्त
येते तू क्लास करायचा काम कर कंटिन्यू केळ्या एकच मेसेज करायला हा बाकीचे करायले ते पाहाय ना दरस
कंटिन्यू एकच का येऊद डज येऊ दे काय होत नाही त्याचे पैसे येत असतात कांगण सरला येऊ दे भाई येऊ दे इकडे पहा 1857 च्या
उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली सांगितलं होतं एक नोव्हेंबर 1858
राणीचा जाहीरनामा आणि राणीचा जाहीरनामा आणि भारतात तयार झालेलं महत्त्वपूर्ण पद ्या पदाच नाव
व्ईसराय आणि भारताचा पहिला व्ईसराय लॉर्ड कॅनिंग कालखंड 1818 ते 1862 1858 ते 1862 आणि शेवटचा गव्हर्नर जनरल
शेवटचा गव्हर्नर जनरल कालखंड 1856 ते 1858 5857 चा जो उठाव झाला तो उठाव याच्या कालावधीत
झाला लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीत कोणाच्या कालावधीत लॉर्ड कॅनिंगच्या कालावधीत म्हणून आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे
सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे आपल्याला कळायला पाहिजे हा गव्हर्नर म्हणजे भारत मंत्री हे
पद आपण इथे निर्माण केलं आणि भारताचा पहिला भारत मंत्री बनला त्याचं नाव होतं पोर लॉर्ड स्टॅनले
आता तुम्हाला चार भारत मंत्री आपल्याला माहित असायला पाहिजे बाळांनो एक लॉर्ड स्टॅनले आहे कळलं का एक मोर्लो मिंटो सोबत
आलेला एक मॉन्टग्यू चेन्नफ मधला एक बरकन हेड आणिन चर्चिलचा कालखंड यस चलो आगे चलो
इसवीसन 1857 च्या उठावात होळकर तटस्थ होते परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायाने बंड केले? आता
होळकर कुठले? ग्वालेर म्हणजे कुठल्या राज्यात मध्यप्रदेश नावाच्या राज्यात मग मध्यप्रदेश नावाच्या
राज्यात इंदोर इंदोरचे होळकर म्हणतो का नाही आपण आणि ग्वालियरचे शिंदे म्हणतो का नाही
त्यानंतर आपण निजाम सांगितला का नाही इंग्रजाच्या बाजूने होता सांगितलं का नाही पहा आठव मग मला सांगा
वळकर आणि इथं कोणत शहर आहे सैनिकाची तुकडी महू म्हणून महू आणि इंदोर ह्या प्रांतातल्या लोकांनी जरी हे इंग्रजांच्या
बाजू असतील कोण? होळकर असतील. कळालं का? होळकर असतील. जरी इंग्रजांच्या बाजू असतील तरी त्यांनी काय केलं? मध्यप्रदेश
नावाच्या राज्यात होळकर म्हणल्यावर ग्वालेर इंदोर. मध्यप्रदेश आहे ना? मध्यप्रदेशमध्ये इंदोर इंदोर मध्ये
विमानतळ आणि विमानतळाला पुण्यश्लोक, अहिल्यादेवी होळकरांचे नाव. 31 मे, आपण पाहिलं असेल 2004 ला सोलापूर
जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला विद्यापीठ. आणि या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच नाव
यस चला बोलत चला सर्वांनी सर्वांनी बोलत चला
दिनकरराव शिंदे आणि सालार जंग दिनकरराव शिंदे शिंदे घराण्याचा दिनकरराव शिंदे आणि सालार जंग हे दोघांना
काय केलं होतं इंग्रजांची बाजू घेतली होती आणि इकडे दिनकरराव शिंदे म्हणजे शिंदेचे मंत्री आणि हा निजामांचा
मंत्री ह्या दोघांना इनडायरेक्ट इंग्रजांची बाजू घेतली हे आपण पाहिलं होतं मग महू आणि इंदोर महू आणि इंदोर
म्हणल्यावर काय होईल ब आणि ब आणि क पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर बाळांनो चलो आगे नेमक
सांगितलं होत 1857 च्या उठवानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकाशी ठेवलेले नवीन प्रमाण काय पहा नेमक सांगितलं का नाही
आपला नादच करू नका तुम्ही पहिल 106 एक जसे सहा होत नवीन प्रमाण एक जसे दोन करण्यात आलं नवीन प्रमाण एक जसे दोन करण्यात आलं
चला क्लियर हे पहा नवीन प्रमाण एक जसे दोन करण्यात आलं बेदारच व्हायचं चला
लखनऊ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व यांनी केले अरे उठाव सुरू झाला होता 30 मे 1857
1858 कोण केला होता बेगम हजरत महल कोण होती बेगम हजरत महल अवत बेगम हजरत महल दत्तक घेतलेला पुत्र कोण कादीर आणि उठाव
मोडीत काढला कोण हवलक त्याच्या सोबत कोण होताम सांगितलं होत आपण
चलो बोलत चला बेगम बोलत चला सर्वांनी प्रश्न सर्वांनी सोडवत चला एवढं सोप आवतच्या बेगम आवत प्रांताचा उठाव त्यालाच
लखनऊ म्हणतात त्यालाच लखनऊ म्हणतात हे हा चलो सांगितलं होत आपण 1857 च्या
क्रांतीच्या कोणत्या नेत्याने नेपाळमध्ये आश्रय घेतला? 187 मध्ये नेपाळमध्ये पळून गेलता हे नानासाहेब आणि उठाव कोणत नेतृत्व
केलत कानपूरच मेन उठावाच नेतृत्वच बापूसाहेब करणार होते आणि याला चढवलं कोण होतं रंगोबा बापू
कळलं का यान चढवलं होतं उठावाची तारीख ठरवली होती 31 मे आणि कानपूरच नेतृत्व दिलं होतं तात्या टोपे यांच्याकडे तात्या
टोपे रामचंद्र पांडुरंग टोपे फ्रॉम नाशिक मधील येवला मग या तात्या टोपेला मारण्यात आलं कधी
18 एप्रिल 1859 शिवपुरी नावाच्या गावात मग कानपूरचा उठाव कोणी मोडून काढला तर ब्रिटिश कॅम्पेबल
सर्वात डेंजर कोणत कर्नल नील 1857 च्या उठावात सर्वात डेंजर कोण कर्नल नील उठावाला सुरुवात कधी झाली होती उठावाला
सुरुवात झाली होती 5 जून हे कुवर सिंह कुठेला नेतृत्व केलं होतं जगदीशपूर आरा नावाच्या प्रांतात केलेला उठाव 20
जुलै 1857 त्याच्या विरोधात लढणारा विलियम टेलर त्याच्या विरोधात लढणारा विलियम टेलर लक्षात घ्या तात्या टोपे रामचंद्र
पांडुरंग टोपे झाशीची राणी कुठला लाव उठाव झाशी हिच्या विरोधात लढणारा कोण सर हिरोज लढणारा कोण सर हिरोज चला जोड्या जुळवा
जोड्या जुळवा प्रश्न डेंजर आहे. हे तुम्हाला कळायला पाहिजे हे जे लतीबाई आहे का? लतीबाई ललिताबाई नाही ते लतीबाई नाव
आहे याच्या सोपी आयडिया काशी दिसते राणी तशी कासी दिसते राणी तशी
म काशी राणी सारखी दिस दिसणारी राणी सारखी दिसणारी हे आपल्याला कळाल पाहिजे
काशी राणी सारखी दिसणारी मग हे उत्तर नाही हे उत्तर नाही चला आगे उत्तर बरोबर द्या सर्वांनी
प्रश्न सोपे समजू नका नाही काय दिलंय
एक एक मिनिट मोतीबाई हेर खात्याच्या प्रमुख होत्या तुम्ही हे कुठे पाहिलं माहिती का झाशीची
राणी आणि झाशीच्या राणीवर पर चित्रपट आला होता कंगना रणावत यांनी त्यांची रोल केला होता कंगना राणावत
नगीना ्या लोकसभा मतदार संघाच्या त्या खासदार आहेत हा तर मोतीबाई ह्या काय होत्या तर मोती हा
पर्याय क्रमांक एकच उत्तर आहे राईट हे मोतीबाई मोती आता लक्षात ठेवायचं मोती हा परमनंट आहे आणि त्याला मेन समजायचं
राजकारणात किंवा त्याकाळी राजाच्या हेर खात्याचा प्रमुख जस इकडे बहिरजी नाकी नाईक छत्रपती शिवाजी महाराज
नगीना मतदारसार हो बरोबर आहे ना हा लक्षात घ्या तर पर्याय क्रमांक एक आहे म्हणजे मोतीबाई झाशीच्या राणीच्या हेर खात्याच्या
प्रमुख होत्या इकडे पहा काशीबाई काय पुढं ललिताबाई झाशीच्या राणीच्या महत्त्वाचे सरदार होत्या तुम्ही पाहिल असेल शेवटच्या
टप्प्यात दोन तीन बाया सोबत असतात त्या लढाईत दाखवला असेल आपल्याला कासी काशी काय म्हणते पहा बरं राणी
लक्ष्मीबाई सरकारने दिसणारी तिची दाशी हे सांगू लागलो मी लक्षात कस ठेवायचं का दिसते राणी तशी कासी दिसते राणी तशी मग
काशी काय होती राणी सारखी दिसायची राणी लक्ष्मीबाई सारखी दिसणारी हे पहा काशी दिसते राणी तशी म्हणून हे सी च दोन म्हणलं
होत मी हे पहा सी च दोन राईट म्हणून उत्तर पर्याय क्रमांक एक मला एकच माहित होतं कासी राणी सारखी
दिसत होती कासी राणी सारखी दिसत होती यस आण मग मुंदूर मुंदूर कोण आहे मुंदूर
राणीने झासीने जेव्हा झासी सोडली तेव्हा तिच्या सोबत सावली सारखी राहणारी म्हणून पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर
पुढीलपैकी कोणती व्यक्ती कोणत्या व्यक्ती 1857 च्या उठावासी ती संबंधित नाहीत म्हणतय. नाहीत
काश्मीरमध्ये 1857 चा उठावच झाला नव्हता. काश्मीरमध्ये 1857 चा उठाव झाला नव्हता म्हणून या बापूसाहेबाच तिकडं काही काम
नव्हतं. फक्त ड. हे बापूसाहेब नव्हते 1857 च्या उठावात. हे बाकी होते हे पेठचे आजी अजीजन नर्तिका ही
नर्तिक बाई होती आणि न म्हणजे नाचून पैसा कमवला 18 च उठावामध्ये ही लढाईला गेली आणि म्हणून लोकांनी चांगलं म्हणायला लागली ही
बाई होती आजीजन नर्तिका आजी जनरतिका म्हणजे डान्स करत होती डान्स करून पैसे कमवत होती त्याच्यानंतर ती
देखील अथवाच्या उठावात युद्ध करायला गे लक्षात घ्या द ग्रेट रेबेलियन या प्रमुख पुस्तकाचे लेखक कोण
हे पहा आता सावरकर 1857 चे स्वातंत्र्य समर हा कळलं का एस एन सेन
सर्वांनी उत्तर द्या पहा आलं तर बर आहे नसेल तर मरा यांच स्वातंत्र्य समर आहे डिस्कव्हरी ऑफ
इंडिया पंडित जवाहरलाल नेहरूचे मग अशोक मेहता यांचे 1857 कळलं का द ग्रेट रिबेलियन
द ग्रेट रिबेलियन पंडित नेहरूचे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे आपल्याला कळाल पाहिजे विनायक दामोदर
सावरकरांचे 1857 चे स्वातंत्र्य समर एस एन सेन यांचा आहे 1857 फक्त 1857 हे
आणि म्हणून अशोक मेहता यांचा आहे कोणतं द ग्रेट रिबेलियन 1857 द ग्रेट रिबेलियन 1857
हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन चला पर 1857 च्या उठावात क्रांतिकारकांच्या
जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला योग्य पर्याय निवडा
कॅम्पेबल मेल नाही यान तात्या टोपेल मारलं हे तुम्हाला कळाल पाहिजे कळलं का हा वला काट मेला नाही या दोघांना मिळून कोणाला
हल्लं तर तुम्हाला माहित आहे यांचा उठाव झाला होता बेगम हजरत महल अवधच्या बेगम हजरत महल अवध प्रांताचा उठाव ज्याला आपण
लखनऊ उठाव म्हणतो मग उत्तर काय रे यस हेन्री लॉरेन्स किती सोप आहे कन्सप्ट कळली पाहिजे बबण्या
्या कॅम्पेबलला तात्या टोपेल मारलं हे तर मेलच नाही त्याच्यानंतर हे दोघं अवध अवध प्रांतामध्ये जो उठाव झाला होता तो
मोडायला हे दोघेजण होते कळलं का मग राहिलं कोण हा राहिला डुकू मग आपल्या प्रश्नाच उत्तर आहे
हे आपल्या प्रश्नाच उत्तर आहे किती सोप आहे चलो आगे लावा आता आता काय विचारलं तुम्हाला अरे कोण कोणासोबत लढला मग मला
सांगा झाशीच्या विरोधात लढायला कोण होता सर हिरो दाबलेबल ऑफ लीडर कोण म्हणलं होत सर हिरोज
राणी सोबत युद्ध करताना ती राणी 17 जून 1858 ला कालपी नावाच्या ठिकाणी युद्धात धाराती पडली होती 18 जूनला तिच निधन झालं
20 जूनला झासी इंग्रजांच्या ताब्यात गेली तो म्हणणारा सर हिरोज कानपूर कानपूरमध्ये तात्या टोपे आणि तात्या टोपेच्या विरोधात
होता कॅम्पेबल कोण होता कॅम्पेबल दोन तर कळाले आणि दिल्लीचं नेतृत्व करणारा विल्ल्यम हडसन
ज्यानं न बहादूरशहा जफरला उचलून कुठे फेकलो फेकलं होतं रंगून मध्ये तिथेच ते 1863 ला मरण पावलं बक्ताखानचा खून केला
मिरत सैनिकांचा उठाव मोडीत काढला सोबत कर्नल मानसन आणि सर जॉन लॉरेन्सला यांन घेतलं होतं मग दिल्ली बनारस कोण आला मग
कर्नल नील सर्वात डेंजर सर्वात डेंजर म्हणजे कर्नल नील मग आता पहा बरं कानपूर पर्याय क्रमांक तीन अ च तीन अ च तीन इथं
आहे एकाच ठिकाणी पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर कानपूरचा उठाव कॅम्पेबल तात्या टोपेच्या
विरोधात कॅम्पेबल अ च तीन झासीच्या विरोधात सर सर हिरोज म्हणजे राणीच्या विरोधात सर हिरोज बनारस कोण कर्नल नील
सर्वात डेंजर असणारा ब्रिटिश अधिकारी आणि दिल्ली विलियम हडसन म्हणजे काय चार च चार म्हणून पर्याय क्रमांक तीन आपल्या
प्रश्नाच उत्तर पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर बाळांनो सर्वांना समजायले का सर्वांनी प डाऊनलोड करा के क्लास
म्हणजे 20 तारखेपासून मी प मध्ये प्रत्येक विषय घेण एवढ तुम्हाला कळालं पाहिजे यस बाळानो चलो आगे
1857 च्या उठावात खानदेशातील भिल्लाने उठाव केला याच्यामध्ये हे सर्वच होते काजीसिंग भीमासिंग दौलत सिंग ना भागवतजी
नाईक चलो हे सब होते हा म्हणून वरील पर्याय सर्व योग्य भिल्लांचा उठाव 1857 मध्ये भिल्लांचा उठाव तू लय वेळचा किंग
डॅडी काय म्हणायला तहसीलदार होऊन तहसीलदार होऊन मला टिपर घ्यायच अबे केळ्या तूही अवकात तहसीलदार तर लांबच राहिलं
प्रीलिम निघायची बी नाही तुझ्या अवकात ती नाही जे चालू आहे त्याच्याकडे लक्ष देलं का जे चालू आहे त्याच्याकडे लक्ष दे तू ही
अवकात तहसीलदार तर लांबच राहिल तुही अवकात प्रीलिम काढण्याची नाही त्यामुळे आपण कुठं कमेंट करालो किती कराव एवढं कळव
चलो आगे 1857 च्या उठावाचा एका सामाजिक परिणाम कोणता?
हिंदू मुस्लिम एक्याला तडा गेला इथून पुढे हे एकत्र राहिले नाही हिंदू मुस्लिम फक्त 1857 च्या उठावातच एकत्र होते
1857 च्या उठावातच एकत्र होते 1857 च्या उठावाच वैशिष्ट्य काय तर हिंदू आणि मुस्लिम यांच्यात असलेला एकोपा
याच्यात असलेला एकोपा चलो हो चला राम राम जय हिंद जय शिवराय जय भीम जय सेवालाल जय बिरसा नमो नारायण
[फुत्कारणे] इसवीसन 1857 च्या उठावाचे तात्कालिक कारण कोणतं गाईची व डुकराची चरबी लावलेल्या
कारतूसांचा उपयोग अशी बातमी बी एन आय फलटन 34 कोणापर्यंत पोहोचली मंगल पांडे आणि म्हणून 29 मार्च 1857
मेजर हुसेनचा खून आणि म्हणून 8 एप्रिल मंगल पांडेला फासी कारण उठावाची तारीख ठरली होती 31 मे
उठावाच नेतृत्व करणारे होते नानासाहेब ज्याला 1818 ला बिठूर मध्यप्रदेश मध्ये नेऊन फेकून दिलं होतं तू डबल इकडे येऊ नको
1857 च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांची मुख्य उद्दिष्ट कोणती होती? 1857 च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर एकच
उद्दिष्ट होत इंग्रजांना समूळ नष्ट करणे सहकार्य नाहीच सहकार्याचा काय संबंध आहे? सहकार्य नाही चला सोड बोलत चला सर्वांनी
बोलत चला सर्वांनी सर्वांनी बोलत चला सर्वांनी बोलत चला पोर
सर्वांनी बोलत चला बाळांनो इसवीसन 1857 च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे गेली मी किती
वेळा बोललो नेमक सांगा बरं म्हणलो का नाही एक नोव्हेंबर 1858 राणीचा जाहीरनामा इंग्लंडच्या राणीन जाहीरनामा काढला आणि
बाळांनो तो जाहीरनामा उत्तर प्रदेश नावाच्या राज्यात अलाहाबाद या शहरामध्ये कॅनिंगन वाचून दाखवला आलेले प्रश्न
पाहिलोत पहिले एक्सप्लेनेशन नंतर बाळांनो प्रश्न हे तुम्हाला कळालं पाहिजे मग या ठिकाणाून
भारतामध्ये दोन पद निर्माण झाले वारंवार बोलत आलोत आपण व्ईसराय आणि एका पदाच नाव होतं भारत मंत्री सर्व गोष्टी तुम्हाला
कळाल्या असतील असं ग्रहीत धरायलो कळाल्या असतील असं ग्रहीत धरायलो चलो आगे 1857 च्या उठावास काय कारणीभूत झाले?
दलहौशीचं आक्रमक धोरण होतंच. सैनिकांमध्ये असंतोष होताच. मला सांगा कंपनी काळातील राज्यविस्तार वाढला होता संस्थान खालसा
केलते सामाजिक धार्मिक सुधारणा ्या भारतातल्या लोकांना आपल्या धर्मामध्ये जातीमध्ये हस्तक्षेप केलेल हेही पटलं नाही
आणि म्हणून पर्याय क्रमांक चार पर्याय 1857 च्या उठावाची कारण सांगितली ना आपण धर्मावर आलेल संकट कल का सामाजिक सुधारणा
नको हवत्या लष्करांना मिळालेली तुच्छतेची वागणूक आहे ना उद्योग व्यवसाय गेले पाहिलं ना आपण मग तेच कंपनीन काय केलं परिपूर्ण
सत्ता कंपनीच्या ताब्यात पाहिजे विस्तारवादी धोरण केलं संस्थाने खालसा केले पहिलं दत्तक
वारसा नामंजूर म्हणून सातारा संस्थान खालसा केलं पाहिल आपण तुम्ही नंतर व्हिडिओ पहा आणि लिहून घ्या
बाळांनो चला 1857 मध्ये इंग्रजाविरुद्ध सर्वत्र वातावरणात तप्त झाले असताना समाजातील सर्व वर्गांना एकत्र आणून लढा
तीव्र करण्याचे काम कोणी केले 1857 मध्ये इंग्रजाविरुद्ध सर्वत्र वातावरण तप्त झाले असताना समाजातील सर्व
वर्गांना एकत्र आणून लढा तीव्र करण्याचं काम बापूसाहेबांनी केलत नानासाहेबानं पण नानासाहेबच भाऊ नेपाळला पळून गेला होता
नंतर आणि नानासाहेबाला साथ दिली होती तात्या टोपेन
आणि उठाव केला होता पा जूनला हे तुम्हाला कळाल पाहिजे उठाव केला होता पा जूनला प्रश्न नीट सोडवा
एक नाही तात्या टोपे हे सेनापती आणि हा राजा आहे फरक आहे ना हा सेनापती आहे हा सेनापतीच्या
भूमिकेत हा एकत्र कस करणार एकत्र यान करणार आणि याला चढवलं होतं रंगो बापूजीन की तुम्ही
राजा व्हा एकत्र या आणि म्हणून यान तारीख ठरली होती 31 मे समूळ इंग्रजांना नष्ट करण्याचा उद्देश होता पण याला कळालं
इंग्रजांच्या तावडीत आपण लागलो तर हे आपल्याला मरस्तोर मारते म्हणून हेच नेपाळला पळून गेलं आणि सापडला तात्या टोपे
आण या तात्या टोपे सोबत लढायला इंग्रज अधिकारी होता कॅम्पेबल आणि मग कॅम्पेबलन काय केलं तर 18 एप्रिल इसवी सन 1859
उठावाची सांगता झाली डायरेक्ट शिवपुरी नावाच्या गावात फाशी तात्या टोपेला फाशी तात्या टोपेच मूळ नाव
रामचंद्र पांडुरंग टोपे राम रामचंद्र पांडुरंग
टोपे मूळ आनाव विचारलं तर यावलकर हे यावल नाशिक मधले होते भटकर यावलकर हे त्यांचं नाव यावलकर भटकर हे नाव महाराष्ट्रातल्या
तमाम लेकरांचे आभार मी म्हणलं होत 2000 पेक्षा जास्त येऊया तुम्ही आलात त्याबद्दल अभिनंदन उद्या पुन्हा एक हटके ट्रेलर घेऊन
येतो तान घेऊ नका पण प्रत्येक पार्ट आपल्याला घ्यायचा आहे छान पद्धतीने पण सर्वांनी मी वारंवार सांगायलो पोर व्ही
केके क्लास ॲप डाऊनलोड करा. >> [खोकला] >> प्रत्येक प्रकारची बॅच आहे लहान
लेकरापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मरायला आलेल्या लोकांपर्यंत ही बॅच असेल सरळ सेवा असतील एमपीएससी कडे
जाणारी तलाठी भरती आहे कळलं का कम्बाईन आहे मेंटोरशिप बॅच आहे एसएससी जीडी आहे अग्निवीर आहे ना त्याच्याबद्दल उद्या एक
व्हिडिओ येणार आहे आणि एक विनंती आहे Instagram ला जिथे जिथं आपला हा जो व्हिडिओ असेल तो व्हिडिओ तुम्ही शेअर
करसाल एक अपेक्षा आहे हा कारण प्रत्येक गोरगरिबाच्या लेकरांना फायदा व्हावा आहे ना त्याच्यानंतर आपण एवढी कमी फीस देऊन
त्या शिक्षकांना जे पेमेंट द्यायचे त्याच्यातून उरणार किती हाही प्रश्न लक्षात घ्या पण महाराष्ट्राच्या लेकरांनी
मी क्लास घेताना दोन दोन चार चार लाख आपल्या ॲपमध्ये लाईव्ह असले पाहिजे मी त्यांच्या सोबत शिकवलं पाहिजे याच्यात फार
मोठा आनंद आहे मी आजही ऑफलाईन बॅचला पहिले सचिनला फोन लावत असतो वर्गात किती पोर आहेत आणि मॉब असेल तरच मी शिकवायला जात
असतो कळलं का मग त्यामुळे तुमचं काम आहे की ते काम तुम्ही करसाल हा मी अतिशय छान पद्धतीने देण्याचा प्रयत्न करेल कुठलाही
शिक्षक तुम्हाला बिनाकामी बोलणार नाही बिनाकामी तुमचा टाईमपास करणार नाही मागील वेळेस तुम्हाला बाळांनो 15 16 सत रुपयाला
बॅच दिली एक मुलीची शपथ घेऊन खरं सांगतो पण प्रॉब्लेम काय झाला त्यावेळेस माझ्याकडे तेवढा स्टाफ नव्हता आता 15 16
सत रुपयात बॅच दलो तबल 20 तारखेपर्यंत बॅच देईल पण यावेळेस माझ्याकडे स्टाफ आहे आणि मग तुमचा लाईव्ह प्रत्येकाचा क्लास होणार
प्रत्येक बॅच ही तुमची प्रॉपर्ली त्या सिल्याबसला टच करूनच मी नेणार आणि यावर्षी महाराष्ट्रातल्या फक्त येणाऱ्या पोरांचे
फोन पहा लागल्यावर येणारा त्यांचा निकाल पहा तुम्ही म्हणले पाहिजे की चला हे काम कोणी करू शकत
तुम्हाला अलीकडे लोक डायलॉग तील मोफत बॅच आमकी डमकी त्याला म लाईव्ह शिकव एक वर्ष रेकॉर्डेड नाही रेकॉर्डेड त मी बॅच दलो पण
सोबत लाईव्ह एक वर्ष शिकवायलो रेकॉर्डेड तर कोणी देईल म लाईव्ह पुन्हा एक वर्ष शिकवा पुन्हा हे बी शब्द सांगालो शालेय
स्पर्धेमध्ये आपली जी बी बॅच आहे त्या बॅच मध्ये जो बी पैसा येणार आई शपथ सांगायलो मुलीची शपथ सांगायलो आम्ही 10,000 स्कूल
बॅग द हजार रजिस्टर द00 पॅड जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिल्यांदा परभणी जिल्ह्याची सुरुवात करायची एकाही गोरगरीब लेकराच्या
पाठीवर फाटलेलं दप्तर दिसलं नाही पाहिजे हे पहिले कांगनेसरन घेतलेला प्रण आहे ते आपल्याला पूर्ण करायच आहे ह्या
महाराष्ट्रात ते काम आपल्याला पूर्ण करायचे म्हणून ते पैसे तिकडेच उडवायचेत बाकी भाषणाचा कार्यक्रम ठोकला ते साठ
वेगळे येतात ते आपण वेगळ्या कार्यक्रमाला लावतो आणि मी तुम्हाला सांगितलं एवढ्या संभाजीनगरच तुम्ही भाषण ऐकलं तिथं रोकटोक
सांगितलं मी माझ्याकड काय आहे म्हणून आवर्जून सांगायलो आपल्याला बोल बच्चन अमिताभ बच्चन करायचं नाही
महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांनी ती साथ द्यावी महाराष्ट्रातल्या गोरगरीब लेकरांचा फायदा व्हावा म्हणून ॲप बद्दल सर्वांना
माहिती कळवाइंाग्राम चा व्हिडिओ सर्वांनी शेअर करा आपलं नवीन अकाउंट विठ्ठल कांगणे ऑफिशियल आहे
त्याच्यावर व्हिडिओ पहा जेणेकरून गोरगरीब लेकरांना कळाले पाहिजे त्यांनी त्या ब्याज घेतल्या पाहिजे हे आवर्जून सांगालो कोणी
पोरीची शपथ खात नसते माझ्या आईच्या जागी माझ्या पोरीचा जन्म आहे माझी आई लहानपणी गेली पण त्या आईच्या रूपात मी
पोरीला पाहतो आणि म्हणून तिच्या बाबतीत आपण निगेटिव्ह कुठलीच कमिटमेंट किंवा तिच्या बद्दल निगेटिव् स्टेट मी देणार
नाही त्यामुळे तुमचं काम आहे की काहीतरी बाबा आपण या क्षेत्रात लय दिवस नाही चार पाच वर्ष उड्या मारून नंतर एक वेगळा प्लन
करणार आहे पण तो आताच नाही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विचारून करणार आहे त्यामुळे तुमचं काम आहे एवढं
आपण करायला तुम्ही ते करसा बाकी इकडे काम करू नका हे मी इकड तुमचं लाईव्ह दररोज संध्याकाळी घेतोच मी म्हणल होत दररोज
घेणार आहे म्हणून पशुसंवर्धनची बॅचे सर्वच बॅच आहेत 59 का 60 प्रकारच्या बॅच आहेत प आताच डाऊनलोड करा बाकीच्या लोकांना कळवा
14 तारखेला फीस भरताना प्रॉब्लेम येईल प लोड होते त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही लगेच बॅच जॉईन केल केला डायलगता लाईव्ह कधी
लगेच डायलगता ते तुम्हाला कळालं पाहिजे ओके म्हणून 15 16 स रुपये ही बॅच आहे पण प्रत्येक लेकरांना त्याचा मेसेज पोहोचवणे
तुमचं काम आहे कारण माझं मळ मूळ जे अकाउंट होतं 18 लाखाचइं च ते अकाउंट बंद झाल्यामुळे माझ्याकड लोकांपर्यंत माहिती
पोहोचायच साधनच राहिल नाही पण मी उगच बालिशवाणी हे नाटक केल अकाउंट मला डबल फॉलो करा नाही Instagram
कारण मी रियल स्टार नाही आय एम रियल स्टार रियल स्टार नाही भाऊ आयम रियल स्टार आपल्या नजरेत तरी आपण रियल स्टार असलो
पाहिजे ते रियल स्टार होण्याचा सदैव प्रयत्न करत असतो कुठे नाही झालो तर माझ्या लेकरांच्या नजरेत मी ज्यांना
शिकवतो त्यांच्या तरी नजरेत मी रियल स्टार असेल तर मी माझ्या आयुष्याच सर्व काही कमवल हे तुम्हाला कळालं पाहिजे यस चला हा
शेवटचा प्रश्न होता झाल इथं हा तर आपल्याला कळालं पाहिजे हा दिल्लीचा नावा होता शेवटचा बहादूर शाह जफर दुसरा जो
रंगून काराग्रहामध्ये मरण पावला वृद्धप काळाने याला विल्यम हरसनन नेऊन टाकलं होतं तिथं
ओके तुम्हाला पीडीएफ देणार टेस्ट सिरीज देणार 15 रुपयामध्ये पीडीएफ देणार टेस्ट सिरीज देणार आणि आवर्जून सांगायलो क्लास
लाईव्ह घेणार रेकॉर्डेड तर बॅच असणार पण सोबत क्लास लाईव्ह असणार फक्त बॅच तुमची 21 तारखेच्या दरम्यान लाईव्ह होईल लगेच
तुम्ही आम्हाला बोकांडीवर बसू नका कारण आता नेमकं बर्थडे होणार दोन तीन दिवस त्याच्यात जाणार जरासा मला एन्जॉय करू
द्या ना कृषी सेवक ची पण बॅच आहे मी 60 प्रकारच्या बॅच म्हणलो वारवार एक एक क्वेश्चन विचारू नका उद्या वाटलं तर
त्याचा एक व्हिडिओ टाकतो म तुम्हाला कळेल याच्यात कोण कोणत्या बॅच आहेत चला झालय समजल सर्वांनी
यस नो चला इथं आपण 1857 चा उठाव पाहिलाय उद्या राज्यघटना घ्यायची सांगा मला पटकन सांगा
राज्यघटना घ्यायची असेल तर यस थंब करा असा पटकन सर्वांनी व्हिडिओ इतरांना कळवा राज्यघटना घ्यायची का उद्या उद्या
राज्यघटना घ्यायची का पुन्हा आपण परवा इतिहास घेऊ यस नो बोला चला फास्ट अरे उद्या राज्यघटना घ्यायची का सांगा
आणि 17 ऑगस्टला ज्यांना शक्य झालं त्यांनी एक सामान्य ज्ञानचा पेपर घ्यालो त्याच्यावर 20 हज रुपये प्राईज आहे
ज्यांना कोणाला पेपर द्यायचा असेल त्यांनी हो एसएससी सीजीएल च बॅच नाही फक्त एसएससी जीडी जनरल सीजीएल च बॅच नाही बाळांनो चला
सर्वांनी व्हिडिओ लाईक करा सर्वांनी व्हिडिओ इतरांना कळवा आणि सर्वांनी व्ही के क्लास प डाऊनलोड करा एवढीच एक अपेक्षा
ठेवतो आणि दररोज संध्याकाळचा एक वेळ आपल्यासाठी ठेवा मी दररोज चांगलं काहीतरी शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल ओके
बाळांनो चला थांबूया जेवण राहिलय कळलं का आज फोटो शूटला गेलतो उद्या फक्त फोटो पाहाय कसे येणार आहेत मइं सर्वांनी ते के
क्लास प तर डाऊनलोड करा पण विठ्ठल कांगणे ऑफिशियल चॅनल आहे त्याला भेट द्या आणि त्याला भेट देऊन तिथे जे व्हिडिओ ते
व्हिडिओ शेअर करा काही होणार नंतर तुम्हाला वाटलं बाबा पुन्हा उडून टाका पण चार पाच दिवस महाराष्ट्रातल्या लेकरांना
कळाव म्हणून शेअर करा ओके चला थांबतो बाळांनो जय हिंद जय महाराष्ट्र उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर
विठ्ठल कांगणे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र [फुत्कारणे]
लॉर्ड डलहौसीचे विस्तारवादी धोरण, विशेषतः डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स, हे मुख्य राजकीय कारण होते. तैनाती फौजेचा दुष्परिणाम आणि दत्तक वारसा नामंजूर करण्याच्या धोरणामुळे स्थानिक राजे आणि जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला.
एनफिल्ड बंदुकीच्या काडतुसांमध्ये गाय आणि डुकराची चरबी लावल्याची अफवा हे तात्कालिक कारण होते. यामुळे हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, ज्यामुळे मंगल पांडेने बंड केले आणि उठावाला सुरुवात झाली.
दिल्ली (बहादूर शाह जफर), कानपूर (नानासाहेब, तात्या टोपे), झाशी (राणी लक्ष्मीबाई), लखनऊ (बेगम हजरत महल), आणि जगदीशपूर (कुंवर सिंह) ही प्रमुख केंद्रे होती. या प्रत्येक केंद्रावर स्थानिक नेत्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला.
नियोजनाचा अभाव, एकसंध नेतृत्वाचा अभाव, शिक्षित वर्गाचा सहभाग नसणे, दक्षिण भारतात उठावाचा प्रसार न होणे, शस्त्रसाठ्याचा अभाव, आणि सिंधे व निजामासारख्या स्थानिक राजांनी इंग्रजांना दिलेले सहकार्य ही प्रमुख कारणे होती.
१ नोव्हेंबर १८५८ रोजी राणीच्या जाहीरनाम्याने कंपनी राज्याचा शेवट झाला आणि भारताची सत्ता थेट ब्रिटिश राजघराण्याकडे गेली. नव्याने व्हाईसराय आणि भारत मंत्री या पदांची निर्मिती करण्यात आली, तसेच सैन्याची पुनर्रचना करून इंग्रज-भारतीय सैनिकांचे प्रमाण बदलण्यात आले.
हा उठाव अपयशी ठरला तरी त्याने भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची बीजे रोवली. या उठावामुळे ब्रिटिश राजवटीविरुद्ध एकत्रित लढा देण्याची प्रेरणा मिळाली आणि पुढील स्वातंत्र्य संग्रामाचा पाया घातला गेला.
उठावाच्या प्रसारासाठी 'भाकरी' आणि 'कमळाचे फूल' ही प्रतिकात्मक निशाणी म्हणून वापरली गेली. ही प्रतीके एकता आणि बंडखोरीचा संदेश देण्यासाठी गावोगावी पाठवली गेली, ज्यामुळे लोकांना उठावात सामील होण्यास प्रोत्साहन मिळाले.
Keep this summary
Save it to LunaNotes and it becomes a real note in your library — editable, searchable, and ready to turn into flashcards or a diagram. Free to start.
Save to LunaNotesOr summarise for another video.
This summary and transcript were automatically generated using AI with the Free YouTube Transcript Summary Tool by LunaNotes.
Related summaries
जनगणना 2011 और नवीनतम करंट अफेयर्स का विस्तृत सारांश
यह विस्तृत सारांश भारत की जनगणना 2011 के महत्वपूर्ण तथ्यों और 2026 के ताजा करंट अफेयर्स को समेटता है। इसमें जनसंख्या वृद्धि, लिंगानुपात, लिटरेसी, ऊर्जा उत्पादन, और प्रमुख राष्ट्रीय एवं अंतरराष्ट्रीय घटनाओं का विश्लेषण शामिल है। सटीक आंकड़े और मुख्य प्रश्न परीक्षा की तैयारी के लिए खासे उपयोगी हैं।
CBSE बोर्ड एग्जाम के लिए मिनिएचर पेंटिंग्स और भारतीय कला का संपूर्ण रिवीजन
यह वीडियो CBSE बोर्ड परीक्षा के लिए मिनिएचर पेंटिंग्स के विभिन्न स्कूलों जैसे राजस्थानी, पहाड़ी, मुगल, डेकन और बंगाल स्कूल ऑफ आर्ट का पूर्ण और प्रभावशाली रिवीजन प्रस्तुत करता है। इसमें प्रत्येक स्कूल की उत्पत्ति, विकास, महत्वपूर्ण पेंटिंग्स, उनकी विशेषताएँ और मानव जीवन मूल्य विस्तार से समझाए गए हैं। साथ ही, भारतीय स्वतंत्रता संग्राम में कला की भूमिका और भारतीय राष्ट्रीय ध्वज का विकास भी शामिल है।
2025 करंट अफेयर और स्टैटिक GK सेशन: महत्वपूर्ण प्रश्न और उत्तर
इस वीडियो में 2025 के करंट अफेयर और स्टैटिक जीके के महत्वपूर्ण प्रश्नों का विस्तृत सेशन प्रस्तुत किया गया है। इसमें नाटो समिट, भारत के विभिन्न प्रोजेक्ट्स, खेल, सांस्कृतिक और तकनीकी अपडेट्स सहित कई विषयों पर प्रश्न-उत्तर शामिल हैं। यह सेशन प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी के लिए अत्यंत उपयोगी है।
2025 के इंटरनेशनल रिलेशंस के न्यूज़हाल 25 महत्वपूर्ण सवाल
यह वीडियो 2025 के मुख्य करंट अफेयर्स के अंतर्गत इंटरनेशनल रिलेशंस विषय के 25 महत्वपूर्ण MCQs का विश्लेषण करता है। इसमें यूएन, पंचशील सिद्धांत, आईएईए, अफ्रीका की राजनीतिक स्थिति, और अन्य वैश्विक मुद्दों से जुड़े तथ्य प्रस्तुत किए गए हैं। वीडियो परीक्षा तैयारी के लिए बेहद उपयोगी और तथ्यात्मक जानकारी प्रदान करता है।
यू पे एससी एथिक्स पेपर 2025 के लिए 50 ताज़ा उदाहरण
इस वीडियो में उदय जैन द्वारा 2025 के यूपीएससी एथिक्स पेपर के लिए 50 नवीनतम और सामयिक उदाहरण साझा किए गए हैं, जो छात्रों को नैतिकता से जुड़े विभिन्न विषयों को समझने और बेहतर उत्तर लिखने में मदद करेंगे। उदाहरणों में समकालीन सामाजिक, राजनीतिक, और अंतरराष्ट्रीय घटनाओं के संदर्भ में विश्लेषण शामिल है।
Most viewed summaries
A Comprehensive Guide to Using Stable Diffusion Forge UI
Explore the Stable Diffusion Forge UI, customizable settings, models, and more to enhance your image generation experience.
Kolonyalismo at Imperyalismo: Ang Kasaysayan ng Pagsakop sa Pilipinas
Tuklasin ang kasaysayan ng kolonyalismo at imperyalismo sa Pilipinas sa pamamagitan ni Ferdinand Magellan.
Mastering Inpainting with Stable Diffusion: Fix Mistakes and Enhance Your Images
Learn to fix mistakes and enhance images with Stable Diffusion's inpainting features effectively.
Pamamaraan at Patakarang Kolonyal ng mga Espanyol sa Pilipinas
Tuklasin ang mga pamamaraan at patakaran ng mga Espanyol sa Pilipinas, at ang epekto nito sa mga Pilipino.
How to Install and Configure Forge: A New Stable Diffusion Web UI
Learn to install and configure the new Forge web UI for Stable Diffusion, with tips on models and settings.
Found this summary useful?
Take it with you. One click puts it in your own LunaNotes library.
Save to LunaNotes